३१ जानेवारी २०२४ पर्यंतचे आंदोलनाचे खटले मागे
राज्यातील विविध पक्षांचे नेते, कार्यकर्ते तसेच सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांवर ३१ ऑगस्ट २०२३ पर्यंत दाखल झालेले राजकीय व सामाजिक खटले मागे…
राज्यातील विविध पक्षांचे नेते, कार्यकर्ते तसेच सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांवर ३१ ऑगस्ट २०२३ पर्यंत दाखल झालेले राजकीय व सामाजिक खटले मागे…
राज्यातील ४० दुष्काळी तालुक्यातील शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून अंदाजे सोळाशे कोटी रुपयांची मदत दिली जाणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी ही मदत…
काँग्रेसचे मोठे नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. चव्हाण यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा देतानाच…
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण होत असल्यानिमित्त, लंडनमधील त्यांची वाघनखे महाराष्ट्रात आणण्यासाठी सुरू असलेली प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.…
आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा अंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला…
सध्या प्रत्येक गावोगावी आपणाला अनेक प्रकारची दुकाने ही पाहायला मिळतातच. विट्यामध्ये असणाऱ्या एका पुस्तकांच्या गोडाऊनला भीषण आग आज लागलेली आहे…
महाराष्ट्रातील प्राथमिक शाळांच्या वेळा बदलण्यात आल्या असून चौथीपर्यंतचे वर्ग सकाळी ९ नंतर भरणार आहेत. विद्यार्थ्यांच्या स्वास्थासाठी सरकारने हा निर्णय घेतला…
राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांच्या अनेक मागण्या आहेत. त्या मागण्यांना राज्य सरकार वारंवार वाटाण्याच्या अक्षता लावण्याचे काम करत असल्याने…
विटा हे शहर सगळीकडेच नावारूपास आहे. अनेक विविध उपक्रम विटा मध्ये राबविले जातात. नाणि पीठाचे रामनंदाचार्य श्री स्वामी नरेंद्र महाराज…
सध्या मराठा आरक्षण मुद्दा खूपच वाढत आहे. मनोज जरांगे पुन्हा एकदा आरक्षणाच्या मुद्यावर महाराष्ट्र दौरा करणार आहेत. मुंबई आंदोलनावरून सोशल…