30 जूनपर्यंत महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा!

मान्सूनने(Monsoon) संपूर्ण महाराष्ट्र काबिज केला आहे. सध्या मान्सूनचा काही प्रमाणात वावर हा घाटमाथ्यावर जाणवू लागला आहे. त्यामुळं आजपासून जूनच्या या…

विट्यातील व्यापाऱ्यांसह संघटनांची मागणी सांगलीतील जीएसटी ऑडिट विभाग हलवू नका….

विटा राज्यातील जीएसटी विभागाची फेररचना करण्याबाबत शासनाने प्रस्ताव तयार केला असून त्याअंतर्गत सांगलीत नव्याने सुरू होत असलेला ऑडिट विभाग सांगलीऐवजी…

विटा, करंजेत चार नवीन मोर्चरी कॅबिनेटला मंजूरी!

सध्या विटा व करंजे ग्रामीण रुग्णालयात प्रत्येकी दोन मोर्चरी कॅबिनेट यापूर्वी कार्यान्वित होते. मात्र, त्यांची संख्या कमी असल्याने नातेवाईकांची गैरसोय…

शुभ्र शिधापत्रिकाधारकांना मिळणार मोफत आरोग्य योजनेचा लाभ……

राज्यातील शुभ्र शिधापत्रिकाधारकांना आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जनआरोग्य आणि महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत पाच लाख रुपयांच्या मोफत आरोग्य विम्याचा लाभ घेता येईल,…

राज्यभरात आजपासून पोलीस भरतीला सुरुवात! कोल्हापूरात…..

राज्यभरात पोलीस भरती प्रक्रिया राबवली जात आहे. ही भरती आजपासून सुरू होतेय. यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झालं आहे. महाराष्ट्र राज्य…

वेळेत उपचार न मिळाल्याने बालकाचा मृत्यू! विट्याच्या डॉक्टरांना पडळकरांचा इशारा……

साळशिंगे (ता. खानापूर) येथे रविवारी (दि.१६) रात्री १.३० वाजण्याच्या सुमारास राहत्या घरात मण्यार जातीच्या विषारी सापाने समर्थ रावसाहेब कोलेनाड (वय…

जुलै महिन्यापासून राज्यातील प्रत्येकाला मिळणार 5 लाखांचा आरोग्य विमा…..

महाराष्ट्रातील जनतेसाठी महत्वाची बातमी आहे. सर्व नागरिकांना पुढील महिन्यापासून आरोग्य विम्याचा लाभ मिळू शकणार आहे. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य…

Maharashtra Police : 19 जूनपासून सुरु होणार पोलीस भरती प्रक्रिया ! विद्यार्थ्यांना महत्त्वाच्या सूचना

महाराष्ट्र पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी अपर पोलीस महासंचालक राजकुमार व्हटकर यांनी पत्रकार परिषद घेतली. पोलीस भरती प्रक्रियबाबत त्यांनी माहिती दिली.…

विद्यार्थ्यांना एसटीचे पास आता मिळणार थेट शाळा-महाविद्यालयांत…..

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण यशामध्ये शाळा, महाविद्यालय, शिक्षकवृंद यांच्यासोबतच राज्य परिवहन महामंडळाचाही मोलाचा वाटा आहे. अत्यल्प दरात विद्यार्थ्यांना, तर मुलींच्या…

विट्यात यंत्रमाग तीन दिवस राहणार बंद…..

मागील सहा महिन्यांपासून राज्यातील यंत्रमाग व्यवसायात अनेक जाचक अटी आणि नियम केंद्र आणि राज्य सरकारकडून लादले जात आहेत. त्याचा फटका…