आदर्श विद्यामंदिरचा दहावीचा निकाल शंभर टक्के

विटा येथील लोकनेते हणमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित आदर्श माध्यमिक विद्यामंदिर विटा भवानीनगर या विद्यालयाचा इयत्ता दहावीचा यावर्षीचा निकालही शंभर…

Mumbai-Ahmedabad Expressway मे अखेरिस सुसाट, वाहतूक कोंडीतून सुटका

वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील काँक्रीटीकरणाचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे. वर्सोवा ते हॉटेल दिल्ली दरबारदरम्यानच्या…

मुंबईतील गेमचेंजर प्रकल्प ! मुंबई ते विरार प्रवास आता सुस्साट होणार

ठाण्यात पहिली मेट्रो धावली आहे. मीरा-भाईंदर येथील मेट्रो 9 च्या पहिल्या टप्प्याची आज यशस्वीरित्या चाचणी पार पाडली आहे. पहिला टप्पा…

अमरावतीचे बी. आर. गवई बनले देशाचे ५२ वे सरन्यायाधीश, राष्ट्रपतींनी दिली शपथ

न्यायमूर्ती भूषण गवई यांनी भारताचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली आहे. अनुसुचित जाती वर्गातील दुसरे सरन्यायाधीश देशाला लाभणार आहेत.…

दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनिकरणावर अजित पवार पहिल्यांदाच बोलले

सुप्रीम कोर्टाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील चार महिन्यात पार पडतील असं स्पष्ट झालं आहे. पुढील काही महिने हे…

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाचे लोकार्पण

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी पीएम जनमन, धरती आबा सारख्या अनेक योजना नव्याने सुरु केल्या. राज्यात या योजनांच्या…

अंबाबाई आणि जोतिबा मंदिरात तोकडे कपडे घालून येण्यास मनाई, उद्यापासून ड्रेस कोड लागू

एक अत्यंत महत्वाची बातमी येताना दिसतंय. कोल्हापूरच्या अंबाबाई आणि जोतिबा मंदिरात उद्यापासून ड्रेस कोड लागू होणार आहे. परीक्षा संपल्या असून…

‘मिरा-भाईंदर ते दहिसर’ मेट्रो लवकरच सुरू, एमएमआरडीएकडून चाचणी होणार

मिरा-भाईंदरकरांना गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षा लागलेल्या ‘मिरा-भाईंदर ते दहिसर’ मेट्रोची चाचणी एमएमआरडीएकडून लवकरच सुरू केली जाणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेली…

पतीनेच पत्नीचा गळा आवळून खून केला.

पुण्यात एक खळबळजनक घटना घडली होती. पतीनेच पत्नीचा गळा आवळून हत्या केल्याचे समोर आले होते. धक्कादायक म्हणजे, मध्यरात्री दीड वाजताच्या…

मुंबई, पुण्यासह राज्यातील १६ शहरांत उद्या मॉक ड्रिल

जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला. यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध ताणलेले आहेत. सीमेवरील घडामोडी आणि…