राज्यातील एसटीच्या ३५ आगारातील वाहतूक ठप्प! प्रवाशांचे हाल……

सातवा वेतन अयोगासह राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी मंगळवार सकाळपासून आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनामुळे राज्यातील एसटीचे ३५…

सुहासभैय्या बाबर यांना लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रत्येक पक्षाची जोरदार तयारी सुरू आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक मेळावे तसेच सभांचे आयोजन देखील सुरू आहे. बोरगाव…

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सोमवारपासून तीन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर, विविध कार्यक्रमांसाठी राहणार उपस्थित

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू २ ते ४ सप्टेंबर २०२४ या कालावधीत महाराष्ट्र दौऱ्यावर असून अनेक कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत. सोमवार २…

Weather Alert : महाराष्ट्रात आज दिवसभर पाऊस, तब्बल 18 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे वातावरणात मोठा बदल झाला असून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या मुसळधार पाऊस कोसळत आहे. मराठवाडा आणि…

आजपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार…..

गेली काही दिवस विश्रांती वर असणारा पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. भारतीय हवामान खात्याने पुन्हा एकदा राज्यात जोरदार पावसाची…

स्व. अनिलभाऊ बाबर यांच्या पाठपुराव्याला अखेरीस यश!

गेल्या अनेक वर्षाच्या पाठपुराव्याचं तसेच कष्टाचे फळ मिळाले आहे. स्व. अनिलभाऊ बाबर यांच्या पाठपुराव्याला अखेरीस यश आलेले आहे. सर्व वंचित…

यंदाची खानापूर मतदारसंघातील गाजणार विधानसभा निवडणूक …

सध्या विधानसभा निवडणुकीची तयारी सर्वच पक्षांनी सुरु केलेली आहे. खानापूर आटपाडी मतदारसंघाचा एकूणच राजकीय इतिहास आणि रचना पाहिली तर राजकीय…

सावधान! राज्यात येत्या 72 तासांत तुफान पाऊस कोसळणार! ‘या’ जिल्ह्यांना झोडपणार

बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब्याच्या पट्ट्याची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील वातावरणात मोठा बदल झालाय. आज म्हणजेच शनिवारपासून पुढील…

विट्यात पंकजभैया दबडे जोरदार तयारीत! कार्यकर्त्यांकडून टाईट यंत्रणा

मा. पंकजभैया दबडे यांनी शक्ती प्रदर्शनाची जोरदार तयारी केली आहे. पंकज भैयांच्या वाढदिवस अभिष्टचिंतनासाठी राज्यातील अनेक नेते उपस्थित राहणार आहेत.…

मोठी बातमी! गावगाडा हाकणाऱ्या सरपंचांचं वाढणार मानधन……

ग्रामपंचायतीच्या संदर्भातील विविध मागण्यांसाठी गेल्या काही दिवसापासून अखिल भारतीय संरपंच परिषदेच्या वतीनं आंदोलन सुरु होते.मुंबईच्या आझाद मैदानावर हजारो सरपंच एकवटले…