कोल्हापूरात १८ जूनला मोर्चा! तर २७ जूनला……

शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध असतानाही भूसंपादनाचा अध्यादेश काढण्यात आल्याने सांगलीत गुरुवारी अध्यादेशाची होळी करण्यात आली. टप्प्याटप्प्याने आंदोलनाची तीव्रता वाढविण्याचा इशारा…

अणुस्कुरा घाटात कोसळली दरड! खोळंबली वाहतूक…..

कोल्हापूर जिल्ह्याला जोडणाऱ्या राजापूर तालुक्यातील अणुस्कुरा घाटात काल सायंकाळी दरड कोसळल्याने वाहतूक खोळंबली आहे. दरम्यान काल सायंकाळी साडेसहा वाजता कोसळलेली…

कोल्हापूर हादरले! तलवार व एडक्याचे सपासप वार करून तरुणाचा निर्घृण खून…

कोल्हापूर शहरातील (Kolhapur Crime) संभाजीनगर परिसरात सुधाकर जोशी नगरात टोळी युद्धातून गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास तलवार व एडक्याचे सपासप वार…

उद्यापासून २८ जूनपर्यंत बंदी आदेश लागू!

कोल्हापूर जिल्ह्यात बकरी ईद तसेच मोठ्या प्रमाणात यात्रा, उरुस, सण इत्यादी साजरे होणार असून विविध पक्ष, संघटनांकडून विविध मागण्यांसाठी आंदोलन,…

पंचगंगा प्रदूषण रोखण्यासाठी १३९ कोटींचा निधी मंजूर!

कोल्हापूर शहरातील सांडपाण्यामुळे होणारे पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेने ‘अमृत-२’ योजनेतून सादर केलेल्या बापट कॅम्प झोनमधील १३९ कोटींच्या सांडपाणी व्यवस्थापनाच्या…

शक्तीपीठ महामार्गाविरोधात आक्रोश सुरु असताना राज्य सरकारकडून….

कोल्हापूर जिल्ह्यातून दक्षिण बाजूने नागपूर-रत्नागिरी महामार्गाची (Nagpur Ratnagiri National Highway) काम प्रगतीपथावर असतानाच तसेच शेतकऱ्यांचा मोबदल्यासाठी आणि पाणंद रस्त्यांसाठी वाद…

म्हैसाळ-कनवाड बंधारा पाण्याखाली…..

दोन दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील म्हैसाळ येथे कृष्णा नदीवर असणारा म्हैसाळ-कनवाड हा बंधारा पाण्याखाली गेल्याने सीमा भागातील लोकांचा सांगली,…

कोल्हापूर जिल्ह्यातील तरुणाचा सांगलीत दगडाने ठेचून खून…..

सांगलीत संजयनगर येथे मयुरेश यशवंत चव्हाण (वय ३०, रा. भेंडवडे. ता. हातकणंगले.जि. कोल्हापूर) या युवकाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला.…

मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला कोल्हापुरातून सकल मराठा समाजाकडून पाठिंबा!

मराठा समाजाला (Maratha Samaj) ओबीसीतून (OBC) आरक्षण मिळावे, सगेसोयरेच्या अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) पुन्हा…

पंचगंगा नदीत केमिकल मिश्रीत पाणी! नागरिकांचा जीव धोक्यात….

पंचगंगा नदीत मागच्या काही दिवसांपूर्वी पंचगंगा नदीत केमिकल मिश्रीत पाणी सोडल्याने लाखो मासे मृत्यूमुखी पडल्याची घटना ताजी असतानाच आता पुन्हा…