शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस कोल्हापुरात एकाच व्यासपीठावर येणार; त्याच दिवशी मनोज जरांगे-पाटलांचा करवीर नगरीचा दौरा!

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापुरात येत्या आठवड्यात एकाच व्यासपीठावर असणार आहेत. संजय घोडावत विद्यापीठात होत असलेल्या…

कोल्हापूर जिल्ह्यातही कुणबी नोंदी सापडल्या; या दोन तालुक्यात सर्वाधिक मिळाले दाखले

मराठा आरक्षणासाठी एल्गार पुकारलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी सरसकट कुणबी प्रमाणपत्रासाठी मागणी केल्यानंतर राज्य सरकार गॅसवर आहे. त्यामुळे राज्यभरात कुणबी नोंदी शोधण्यासाठी…

कोल्हापूरजवळ खासगी बसचा अपघात; ट्रॅव्हल्स वारणा नदीच्या पुलावरुन कोसळली

कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील कोकरुड येथे एका खासगी बसचा अपघात झाला. येथील वारणा नदीच्या पुलावरुन खाली एक खासगी बस कोसळल्याची…

सीमाभागात ऊस आंदोलन चिघळलं, ऊस परिषदेनंतर शेतकरी आक्रमक

दिवाळीच्या तोंडावर स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि साखर कारखानदारांमध्ये संघर्ष झाला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत काल…

राज्यातील ‘या’ भागांमध्ये पावसाची शक्यता

राज्याच्या काही भागांमध्ये थंडीची चाहूल लागली आहे. काही शहरांमध्ये थंडी वाढू लागली आहे. तर पहाटेपासून थंडी तर दुपारच्या सुमारास उकाडा…

ठाकरे गटाचा रुद्रावतार, कोल्हापूर महापालिकेतील तणाव निवळला

 कोल्हापूरातील रस्ते चांगले असावेत या मागणीसाठी आज (मंगळवार) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आक्रमक पवित्रा घेत महापालिकेत आंदाेलन केले. दरम्यान…

धक्कादायक निकाल! मतदारांनी नाकारली बलाढ्य नेते सतेज पाटील-महाडिकांची युती

संपूर्ण करवीर तालुक्याचे लक्ष लागलेल्या व अतिसंवेदनशील असलेल्या चिंचवाड (ता. करवीर) येथील ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत काल मतमोजणीनंतर मतदारांनी काँग्रेसचे आमदार…

कोल्हापूर दक्षिण ‘जॉब फेअर’ ठरेल युवा पिढीच्या करिअरचा टर्निंग पॉईंट

आमदार ऋतुराज पाटील यांच्या संकल्पनेतून मिशन रोजगार अंतर्गत आयोजित कोल्हापूर दक्षिण जॉब फेअर’ हे नोकरी इच्छुकांसाठी मोठे व्यासपीठ आहे. यावेळी…

राज्यात रयत गुरुकुल सर्वोत्तम शाळा ठरली

राज्यातील १०० शाळांमधून कोल्हापूर जिल्ह्यातील रयत गुरूकुल सर्वोत्तम शाळा ठरली आहे. महाराष्ट्र कचऱ्याबाबत निष्काळजीमुक्त करण्याच्या शिक्षण विभागाच्या ‘पीएलसी’ स्वच्छता मॉनिटर…

शिरोलीतील हजार विद्यार्थ्यांचा सवाल : जीव धोक्यात घालून शाळेला करतात ये-जा

गेल्या १७ वर्षांपासून फक्त शिक्षणासाठी ६ ते १४ वयोगटातील एक हजारपेक्षा जास्त विद्यार्थी आपला जीव धोक्यात घालून पुणे-बंगळुरू महामार्ग ओलांडतात.…