राज ठाकरे यांनी मोदींच्या आधी भाषण का केले?

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान देशभरात पार पडत असून मुंबईतील सहा जागांसह महाराष्ट्रातील 13 जागांवर मतदान होत आहे. तत्पूर्वी महायुतीच्या…

मराठा आंदोलनाचा पुन्हा एकदा एल्गार…..

लोकसभा निवडणूक 2024 च्या निकालादिवशीच, 4 जून रोजी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीत मराठा आंदोलन सुरु होईल. मनोज जरांगे पाटील बेमुदत…

मान्सूनचे वारे अंदमानात दाखल होणार…

भारताच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असलेले नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सून अंदमानात दाखल झाल्याची घोषणा हवामान खात्याकडून होऊ शकते. नैऋत्य मान्सून मालदीव,…

बैलगाडा शर्यतीसाठी महत्त्वाची बातमी….

बैलगाडा शर्यत म्हणजे एकदम मातीतील खेळं. रांगड्या गड्यांनी खिल्लारी बैलाच्या मशागतीने दम दाखवला की मिळवलं. मातीशी नाळ घट्ट करणाऱ्या या…

 ठाणे लोकसभा निवडणुकीसाठी तगडा बंदोबस्त!

लोकसभा निवडणुका निर्धोक पार पडाव्यात यासाठी ठाणे लोकसभा मतदारसंघात पोलीस, राज्य राखीव दल आणि केंद्रीय औद्योगिक दलाच्याही तुकड्या तैनात करण्यात…

महाराष्ट्रातील अंतिम टप्प्यातील प्रचार थांबला, सोमवारी मतदान

महाराष्ट्रातील 5 वा आणि अंतिम टप्प्यातील प्रचार थांबला आहे. आता सोमवारी मुंबईतल्या 6 जागांसह एकूण 13 मतदारसंघात मतदान होईल. मात्र…

1 जून ते 31 जुलैपर्यंत मासेमारीस मनाई, नौकांना समुद्रात जाण्यास बंदी

राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातल्याचं चित्र गेल्या आठवड्यात पाहायला मिळालं. राजधानी मुंबईतही सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. त्यावेळी, घाटकोपमध्ये महाकाय…

मनोज जरांगे पाटील यांनी उपसलं शेवटचं हत्यार

आपल्या मागण्या मान्य होत नसल्याने अखेर मनोज जरांगे पाटील यांनी शेवटचं हत्यार उपसलं आहे. लोकसभा निवडणुकीत मनोज जरांगे पाटील यांनी…

PM Kisan Yojana : या सोप्या पद्धतीने अर्ज करा दरवर्षी 6 हजार मिळवा

केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सम्मान निधी योजनेची सुरुवात केली. 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी ही योजना सुरु करण्यात आली.…

आता शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय!

सरकारने आता शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री कुसूम योजना आणण्याचे ठरवले आहे त्यासाठी कच्च्या मसुद्यावर सरकार काम करत आहे. या योजनेत आता शेतकऱ्यांना…