Maharashtra Weather : नववर्षात राज्यातील तपमानात होणार मोठे बदल….

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील जिल्ह्यांमध्ये वेगवेगळे तपमान पाहायला मिळत आहे. काही जिल्ह्यांमध्ये थंडी, काही जिल्ह्यांमध्ये दमट हवामान तर काही जिल्ह्यांमध्ये…

महायुतीच्या खातेवाटपानंतर ‘या’ १८ मंत्र्यांनी स्वीकारला नाही पदभार

महायुतीला प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तारास आणि खातेवाटपास १५ दिवस झाल्यानंतरही मुहूर्त मिळून खातेवाटप जाहीर झाले असले तरी अजूनही १८…

राज्यात सर्व ग्रामपंचायतींचे कामकाज दोन जानेवारीपासून तीन दिवस बंद

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्याची धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी घडली. राज्यात सतत सरपंचांवर होणारे जीवघेणे…

‘अटक तर सोडाच तुम्ही वाल्मिकी कराड साहेबांना साधी नोटीसही…’, सदावर्तेंचं मोठं वक्तव्य; धस यांना थेट आव्हान

बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. या घटनेला आज वीस दिवस झाले आहेत,…

Gold Silver Rate Today 29 December 2024 : वर्षाच्या अखेरीस सोने स्वस्त, तर चांदी इतकी वधारली

वर्षा अखेर सोने-चांदीने ग्राहकांना दिलासा दिला. या महिन्याच्या सुरुवातीला दोन्ही धातुचा तोरा वाढला होता. या वर्षात सोने आणि चांदीत मोठी…

Prajakta Mali : ‘शांतता ही माझी…’, अभिनेत्री प्राजक्ता माळी यांचं सुरेश धस यांना सडेतोड उत्तर

“आपण का जमलोय हा विषय तुम्हाला माहीत आहे. बीड जिल्ह्यातील आमदार सुरेश धस यांनी काल प्रसार माध्यमांशी बोलताना जी टिप्पणी…

नव्या वर्षाचं गिफ्ट! रविवारी मुंबई विमानतळाची होणार पहिली लँडिंग

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उद्या रविवारी पहिल्या व्यावसायिक विमानाचे लँडिंग होणार आहे.दुपारी 12 वाजता व्यावसायिक विमानाचे लँडिंग होईल, अशी माहिती…

तळीरामांचा थर्टी फर्स्ट दणक्यात; मद्य विक्री दुकाने पहाटेपर्यंत राहणार सुरू 

नवीन वर्षाची सुरूवात होण्यासाठी अवघे काही दिवसच उरले आहेत. यामुळे सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी अनेकजण मोठ्या उत्साहाने तयारी…

इचलकरंजी शहराला भेडसावणारा पाणीटंचाईचा प्रश्न मार्गी! आ. डॉ. राहुल आवाडे यांच्या पाठपुराव्यातून ६.४२ कोटीचा निधी मंजूर

इचलकरंजी शहराचा पाणीप्रश्न हा जगजाहीर आहे. पाण्याची तीव्र टंचाई शहरात जाणवते. सतत होणाऱ्या गळती, पंचगंगा प्रदूषण अशा अनेक कारणामुळे शहरवासीयांना…

Mobile: १५ वर्षांखालील मुलांना मोबाईल वापरण्यास बंदी! मुलांच्या हितासाठी महत्त्वाचा निर्णय….

अनेक कुटुंबात मुलं मोबाईलच्या आहारी गेली आहेत. सतत मोबाईल पाहण्याचे दुष्परीणाम समोर येत आहेत. या पाश्वभूमिवर महाराष्ट्रात 15 वर्षांखालील मुलांना…