सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतीने घेतला ऐतिहासिक निर्णय

आई वडील आपल्या जीवाचे रान करून मुलांना शिक्षण देतात, लहानाचं मोठं करतात. पण हेच आई-वडील वृद्ध झाल्यावर काही कृतघ्न मुलं…

आमदार बाबासाहेब देशमुख यांनी पुढाकार घेऊन काळूबाळूवाडीचा टेंभू योजनेमध्ये समावेश करण्याची मागणी

सांगोला तालुका हा दुष्काळी भाग म्हणून प्रसिद्धीस आहे. कारण या भागात पाण्याची तीव्र टंचाई जाणवते. पण अलीकडच्या काळात या भागातील…

शिवराय मनामनात, शिवजयंती घराघरात! मंगळवेढ्यात घराघरांत शिवजयंती होणार साजरी सार्वजनिक उत्सव मंडळाच्या वतीने माहिती पत्रकांचे वाटप

सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळ मंगळवेढाच्या वतीने शिवराय मनामनात शिवजयंती घराघरात अंतर्गत प्रत्येक मराठी माणसाने आपल्या घरामध्ये शिवजयंती उत्साहात साजरी करावी,…

उजनी धरणाचे दरवाजे १५ फेब्रुवारीला बंद होणार! सोलापूर शहरासाठी २० फेब्रुवारीला तसेच मार्चमध्ये……

शेतीसाठी उजनी धरणातून ४ जानेवारीला सोडलेले पाणी १५ फेब्रुवारीला बंद होणार आहे. आता धरणात एकूण पाणीसाठा १०० टीएमसी असून त्यात…

पंढरपुरात माघी एकादशीनिमित्त हजारो वारकऱ्यांची मांदियाळी, चंद्रभागेत स्नानासाठी मोठी गर्दी

आपल्यापैकी अनेकजण हे विठ्ठलाचे भक्त आहेत. आज माघ एकादशी निमित्त अनेक वारकरी पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी गावातील पायी दिंडीतून तर काही…

मोठी खळबळ! पाच लाख लाचप्रकरणातील पोलीस कर्मचारी अखेर निलंबीत…

अर्ज चौकशीवरुन भविष्यात दाखल होणाऱ्या गुन्ह्यामधून आरोपींची नावे कमी करण्यासाठी दहा लाखाच्या लाचेची मागणी करुन पहिला हप्ता पाच लाख स्विकारताना…

शक्तिपीठ महामार्गासाठी 3 प्रारूप आराखडे तयार; सोलापूर जिल्ह्यांतील ‘या’ गावांना बसणार फटका!

शक्तिपीठ महामार्गाला विरोध होत असूनही प्रशासनाने अत्यंत आवश्यक कामात या महामार्गाचा समावेश केला आहे.पश्चिम महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यासाठी तीन प्रारूप आराखडे…

मंगळवेढा तालुक्यातील ७५ हजार रुपये किंमतीच्या ३ जर्शी गायी चोरीला

मंगळवेढा तालुक्यातील मल्लेवाडी येथे पशुपालकांनी मुक्त गोठयात ठेवलेल्या ७५ हजार रुपये किंमतीच्या ३ जर्शी गायी चोरुन नेण्याचा प्रकार घडला असून…

महापालिकेकडून मावा विक्रेते अन्‌ मावा खाऊन थुंकणाऱ्यांवर रस्ता धुवायची कारवाई!

सोलापूर महापालिकेने मावा विक्रेता आणि खाण्याऱ्यांवर दंडात्मक कारवाई मोहीम सुरू केली आहे. शहरातील पानटपरी परिसरातील माव्याचे लाल डाग धुवायला लावले.…

वसंत पंचमीला रंगला विठ्ठल-रुक्मिणीचा शाही विवाह: राज्यभरातून भाविक उपस्थित, चार टन फुलांची सजावट

लग्नासाठी थाटलेला मांडव, खास नवरा-नवरीसाठी सजवलेला भोवला आणि सजलेल्या लग्न मंडपातील सनई चौघड्याचे मंगल‌ स्वर अशा प्रसन्न आणि उत्साही वातावरणामध्ये…