राज्यातील १७ लाख सरकारी कर्मचारी संपावर जाणार! काय आहेत मागण्या?

जुनी पेन्शन लागू करण्यावरून सरकारी कर्मचाऱ्यांनी पुन्हा आक्रमक पवित्रा घेतलाय. येत्या १४ डिसेंबर पासून कर्मचारी पुन्हा बेमुदत संप करणार आहेत.…

सेवानिवृत्त धारकांनी हयात दाखले पंचायत समिती सांगोला येथे त्वरित द्यावेत : अध्यक्ष वसंतराव दिघे

सेवानिवृत्त धारकांनी आपली हयात दाखले पंचायत समिती सांगोला येथे देणे गरजेचे आहे परंतु अद्याप अनेक सेवानिवृत्त कर्मचारी यांनी हयात दाखले…

हातकणंले मधील इतक्या लोकांना मिळणार कुणबी दाखल्याचा लाभ!

महसूल विभागाच्या प्रयत्नाने ५ लाख ५६ हजार ५५० नोंदी तपासण्यात आल्या. त्यापैकी ८,८४८ दाखल्यांवर कुणबीच्या नोंदी आढळल्या आहेत. परिणामी, हातकणंगले…

गारपिटीमुळे भाज्यांचे नुकसान; आवक कमी झाल्याने भाज्या महागल्या

यंदाच्या वर्षी वातावरणात झालेल्या बदलांमुळे (Changes in Weather) शेतकर्‍याला (Farmers) प्रचंड नुकसान (Loss) सहन करावे लागले आहे. अवकाळी पावसामुळे पिके…

अजित पवारांना भाजपा कधीही मुख्यमंत्री करणार नाही! ठाकरे गटाच्या नेत्याचं सूचक विधान

महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर येथे सध्या महाराष्ट्र विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी सोमवारी (११…

भारतीय नौदलात 910 पदांवर भरती! येथे करा अर्ज; पात्रता जाणून घ्या

सुशिक्षित बेरोजगारांपुढचा मोठा प्रश्न ओळखूनच आंम्ही तुमच्यासाठी विविध क्षेत्रातल्या नोकरीच्या संधी कुठे आहेत, कसं अप्लाय करायचं, कुठे संपर्क साधायचा याविषयीची…

जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी उद्धव ठाकरे मोर्चात सहभागी

जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी मोठ्या प्रमाणात सरकारी कर्मचारी नागपुरात आंदोलन करत आहेत.  1982 मध्ये शासनाने सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना…

सकाळी उठल्यावर सर्वात आधी काय केलं पाहिजे आणि काय नाही? जाणून घ्या!

प्रत्येकाने सकाळी उठल्यानंतर काही आरोग्यदायी गोष्टी करणं खूप गरजेचं असतं. यामुळे आपलं आरोग्य निरोगी राहतं आणि आपल्या दिवसाची सुरुवात देखील चांगली…

तासगाव तालुक्यात भानामतीचा प्रकार! शाळकरी मुलांत भीतीचे वातावरण

सतत काही ना काही भानामतीचा प्रकार उघडकीस येत असतात. निंबळक, बोरगाव, चिखलगोठण (ता. तासगाव) या तीन गावांच्या तिट्टयावर कुणीतरी अज्ञाताने…

राज्य सरकारचा मोठा निर्णय! सरकारी शाळांमध्ये असणार आता…..

लहान बालकांच्या शिक्षणासंदर्भात राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, सरकारी शाळांमध्ये मुलांना नर्सरी आणि केजीमध्ये शिक्षण घेता येणार…