इचलकरंजीत अनेक नागरी प्रश्‍नांवर बैठक…

कृष्णा योजनेच्या तिसऱ्या टप्प्यातील जलवाहिनी टाकण्याच्या कामाची अंतिम मुदत ३० जूनपर्यंत आहे. या कालावधीत काम पूर्ण करण्याच्या सूचना मक्तेदारास दिल्या…

पंचगंगा सांडपाणी मुक्त करा असा जिल्हाधिकाऱ्यांची सूचना…

इचलकरंजी, कोल्हापूर महापालिकांनी आपले प्रस्तावित सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प पुढील अडीच वर्षांत उभे करून पंचगंगा नदी सांडपाणीमुक्त करावी. नदीकाठी असणाऱ्या गावांमध्ये…

घोडावत इन्स्टिट्यूटच्या दोघांची निवड..

अतिग्रे (ता. हातकणंगले) येथील संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या पॉलिटेक्निक विभागातील सिव्हील इंजिनीअरिंगच्या आर्यन शिंगे, जयंत दीक्षित या दोन विद्यार्थ्यांची इन्फ्रा मार्केट…

सांगली जिल्हा बँकेच्या तासगाव शाखेतील लाखो रुपये वसूल…

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या तासगाव मार्केट यार्ड शाखेमधील शासनाकडून मिळालेल्या दुष्काळ मदत निधीतील ५६.३३ लाख रकमेवर बँकेच्या कर्मचाऱ्यानेच डल्ला मारला होता.…

बारावीनंतर पुढे काय करायचे?

करिअरच्या टप्प्यावरील महत्त्वाचे वर्ष असलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी लागला. त्यामुळे आता लवकरच विविध विद्याशाखांच्या प्रवेशप्रक्रिया सुरू होतील. त्यामध्ये बारावीचे…

कांद्याचे दर वाढणार कधी शेतकरी चिंतेत?

सध्या राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आहे. कारण, कांद्याच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. कांद्यावरील निर्यातबंदी उठवून आज 20…

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात कोण मारणार बाजी?

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात कोण मारणार बाजी? ज्येष्ठ पत्रकार म्हणतात.. कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात राज्यातील सर्वाधिक मतदान लोकसभा निवडणुकीत पार…

आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याचा रश्मी ठाकरेंचा आग्रह

धादांत खोटं बोलतात. एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) मुख्यमंत्री पदाच्या नावाला संजय राऊतांचाच विरोध होता असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते…

दहावी निकालची तारीख……

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून  बारावीचा निकाल 21 मे रोजी जाहीर करण्यात आला. बारावीच्या निकालात कोकण विभागानं…