खानापूर विधानसभा मतदारसंघाचा मंत्रिपदाचा दुष्काळ आम. गोपीचंद पडळकर व आम. सुहास बाबर यांच्या रूपाने संपणार का? जनतेचे लक्ष….
विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला २३५ जागा मिळत मोठे यश प्राप्त झाले आहे. यामध्ये सांगली जिल्ह्यातील पाच जागेवर महायुतीने यश मिळवले आहे.…
