नवी मुंबई विमानतळाला मोदींचे नाव, भाजप-अदानींचा डाव, संजय राऊतांचा खळबळजनक दावा

नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी होत आहे. नवी मुंबई विमानतळाचे काल थाटात उद्धघाटन झाले. पंतप्रधान…

महसूलमंत्र्यांची धाड, कार्यालयात सापडले 5 हजार; अखेर सह दुय्यम निबंधकाचे निलंबन

राज्यातील अनेक जिल्ह्यात, तालुक्यात जागा खेरदी-विक्री कार्यालयात नागरिकांकडून पैसे उकळले जात असल्याचा आरोप सातत्याने होत असतो. अनेकदा येथील कार्यालयाबाहेर किंवा…

जिल्ह्यातील गट सचिवांना दीपावलीला तीन महिन्याचा पगार बोनस म्हणून द्यावा.

सांगोला , सोलापूर जिल्ह्यातील विविध कार्यकारी सेवा सोसायट्यांमधील गट सचिवांच्या आर्थिक अडचणींचा विचार करून, येणाऱ्या दीपावली सणानिमित्त तीन महिन्यांचा पगार…

आनंदाचा शिधाबाबत फेरविचार करावा

इचलकरंजी, महाराष्ट्र शासनाची लोकप्रिय योजना आनंदाचा शिधा बंद करण्याच्या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी रेशन धान्य दुकानदार महासंघ (कोल्हापूर) यांच्यावतीने…

गणेश पतसंस्थेच्या सुवर्ण महोत्सवाची शनिवारी सांगता 

आष्टा, श्री गणेश नागरी सह. पतसंस्थेने पन्नास वर्षांचा सुवर्णटप्पा पूर्ण केला असून सुवर्ण महोत्सव वर्ष साजरे करीत आहोत, त्याचा सांगता…

विटा पालिकेची आरक्षण सोडत उत्साहात संपन्न

   विटा,(vita) नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीची आरक्षण सोडत बुधवारी उत्साहात पार पडली. यावेळी आ. सुहास बाबर आणि माजी नगराध्यक्ष वैभव पाटील या…

गोळ्यांच्या पाकिटावर लाल रेष का असते ? 99 टक्के लोकांना माहिती नाही नेमके कारण !

एखादा आजार झाला की डॉक्टर आपल्याला औषध देतो. हेच औषध आणि गोळ्या घेऊन आपण काही दिवसांनी बरे होतो. डॉक्टरांनी लिहून…

केळी खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायलं तर शरिरात नेमकं काय होतं ?

एक केळं खाऊन त्यानंतर चार ग्लास पाणी प्यायल्याने आम्लपित्त म्हणजेच अॅसिडीटी लगेच बरे होते असा दावा करणारा एक व्हायरल हॅक…

पुण्यातील कोंढव्यात दहशतवादी ? ATS सह यंत्रणा रात्रीपासून तळ ठोकून, सर्च ऑपरेशन अजूनही सुरूच

पुणे शहरात काल (बुधवार) मध्यरात्रीपासूनच मोठ्या घडामोडी घडत आहे. काल रात्रीपासून पुण्यातील कोंढवा भागात ATSचं सर्च ऑपरेशन सुरू असल्याची माहिती…

टीम इंडिया विजयी हॅटट्रिकसाठी सज्ज, दक्षिण आफ्रिका रोखणार ?

भारतीय महिला क्रिकेट संघाने आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2025 स्पर्धेत आतापर्यंत अप्रतिम कामगिरी करुन क्रिकेट चाहत्यांची मनं जिंकली आहेत. भारतीय…