वाळवा तालुक्यातील किल्लेमच्छिंद्रगड गावपातळीवर असलेल्या शासकिय जमिनीवर पुर्णतः अतिक्रमणे झाली आहेत. एका गावाने तर संपूर्ण शासकिय जमिनीवर घरे, जनावरांचे गोठे, बंगले बांधून प्रशासकीय व्यवस्थेलाच खुले आव्हान दिले आहे.आश्चर्याची गोष्ट म्हणजे अतिक्रमण करणाऱ्या संबंधित कुटुंबीयांना शासकिय निधीतून रस्ते, पाणी आदि मुलभत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. सध्या या गावच्या अतिक्रमणाचा प्रश्न न्यायप्रविष्ट आहे.
Related Posts
सांगलीच्या गणेश खिंडीत दरड कोसळण्याच्या घटना सुरुच….
गणेश खिंड या घाटातून कडेगाव तालुक्यातील सोनहिरा परिसरातील नागरिक वाळवा तालुक्यातील भवानीनगर, ताकारी, इस्लामपूर, कराड या गावाकडे जाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर…
ऊस वाहतूक ट्रॅक्टरला मागून धडक! टेम्पो चालक ठार, दोघे जखमी
अलीकडच्या काळात अपघातांचे प्रमाण खूपच वाढलेले आहे. अपघातामुळे अनेकांना प्राणही गमवावे लागले आहे. मालवाहतूक टेम्पोने ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला पाठीमागून…
गुरुवारपासून महिलांसाठी कामेरीत स्पर्धा!
वाळवा तालुक्यातील कामेरी येथील सावित्री महिला मंडळ, यांचे वतीने गुरुवारी (दि. ७) व शुक्रवारी (दि. ८) रोजी माजी सरपंच स्व.…