दुरंगी लढतीसाठी वर्षानुवर्षे ओळखला जाणारा हातकणंगले लोकसभा मतदारसंघ यंदा तिरंगी लढतीने लक्षवेधी ठरला. शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी आणि ठाकरे गटाचे माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर यांच्यातील सामन्याचा निकाल कसा लागेल याचा संभ्रम वाढला आहे. तिघाही उमेदवारांचा तीन लाखांची मजल जाईल, असा अंदाज आहे. पुढच्या मतांचे वळण कसे राहील, त्यात जो बाजी मारेल, त्याच्या गळ्यात खासदारकीची माळ पडण्याची चिन्हे आहेत.
Related Posts
Maharashtra Assembly Elections : तयारीला लागा! महाराष्ट्रात निवडणुका कधी होणार? निवडणूक आयोगातून नवी माहिती समोर
लोकसभा निवडणुकीमध्ये सत्ताधारी महायुतीला फटका बसला. त्यामुळे महायुती सरकारने अनेक योजनांचा बार उडवला. त्यामुळे योजना सगळ्यांपर्यंत पोहोचेपर्यंत निवडणुका लांबणीवर जाणार…
शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं वक्तव्य! महायुतीत सर्वांनी समान जागा लढवाव्या, मिटतच नसेल तिथं…..
काही ठिकाणीच्या जागांवर महायुतीतील (Mahayuti) तिन्ही पक्ष आग्रही आहेत. त्यामुळं जिथं मिटतच नसेल तिथं मैत्रीपूर्ण लढती झाल्या पाहिजेत, असं मोठं…
खानापूर विधानसभा मतदारसंघात आगामी विधानसभा निवडणुकीची रंगू लागली रंगतदार तालीम
संपूर्ण सांगली जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या खानापूर विधानसभा मतदारसंघातील राजकारण आता रंजक वळणावर आलेले आहे. विधानसभा निवडणुकीची रंगतदार तालीम ही…