खानापूर विधानसभा मतदारसंघाचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवारी बाबतचा वाद मिटण्यासाठी रविवारी थेट मुंबई बैठक झाली. ही बैठक राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, माजी आमदार सदाशिवरावभाऊ पाटील यांच्यामध्ये झाली. मात्र राजेंद्र अण्णांनी आटपाडीवर गेली तीस वर्षे उमेदवारी बाबत सातत्याने अन्याय होत आहे यावेळी मी कोणत्याही परिस्थितीत लढणारच अशी ठाम भूमिका मांडली. त्याचवेळी माजी आमदार सदाशिवराव भाऊ पाटील यांनी आम्हाला उमेदवारी मिळाली पाहिजे असा पवित्रा घेतला. त्यामुळे या बैठकीत अधिकृत उमेदवारी संदर्भातला निर्णय होऊ शकला नाही.
Related Posts
आटपाडी येथील मेंढपाळाला ‘चॅम्पियन’ने केले लखपती
आटपाडी येथील मेंढपाळ पट्ट्याला त्यांच्या ५१ लाखांच्या चॅम्पियन बकऱ्यापासून (Champion Goat) तीन वर्षांत झालेल्या २१ पिलांपासून तब्बल ६२ लाख रुपये…
सुहासभैय्यांच्या रूपात अनिलभाऊंचे दर्शन! आटपाडीत कोट्यवधी रुपयांची विकासकामे
टेंभू योजनेचे पाणी आटपाडी तालुक्यातील जास्तीत जास्त भागात पोहोचविण्यासाठी आमदार अनिलभाऊ बाबर यांनी अहोरात्र कष्ट घेतले आणि त्यामुळेच दुष्काळाचे उच्चाटन…
सुहासभैय्या बाबर, पडळकर आणि वैभवदादांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू
विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली असताना महायुतीचे घटक पक्ष असणाऱ्या भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजितदादा गटातील नेत्यांमध्ये आपल्या…