शेतकऱ्यांवर कोल्ह्याचा हल्ला : पाच जण जखमी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

आसद, मोहिते वडगाव तालुका कडेगाव येथे मंगळवारी शेतात काम करत असलेल्या शेतकऱ्यावर कोल्ह्याने अचानक हल्ला करून चावा घेतल्यामुळे मोहिते वडगाव येथील चार व आसद येथील एक शेतकरी जखमी झाले जखमींना सांगली सिव्हिल येथे उपचारासाठी पाठवण्यात आले.

महिन्यातील दुसरी घटना असल्यामुळे कोल्हा कदाचित पिसाळलेला असण्याची शक्यता वन विभाग अधिकार्याकडून वर्तवण्यात आली. वनविभागातील कर्मचारी येऊन फक्त सावधानतेचे सल्ले देत आहेत.

परंतु एखाद्याचा जीव गेल्यानंतर वनविभाग जबाबदारी आहे. कडेगाव येथील प्रादेशिक घेणार का? असा संतप्त सवाल वनविभागाचे अधिकारी सुनील शेतकऱ्यातन विचारला जात पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन जखमींचे जबाब नोंदवून सर्व शेतकऱ्यांनी खबरदारी घेण्याचे आवाहन केले.