केंद्र सरकार नवं इन्कम टॅक्स विधेयक आणणार

देशातील करप्रणालीत मोठा बदल घडवून आणण्याच्या दृष्टीने केंद्र सरकार लवकरच नवं इनकम टॅक्स विधेयक (Income Tax Bill) लोकसभेत मांडणार आहे.…

राष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त पोस्टर स्पर्धा उत्साहात

कोरोची, राष्ट्रीय अवयवदान दिनाच्या निमित्त डॉ. शुभांगी प्रदीप पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजच्या रचना शारीर विभागातर्फे अवयवदान जनजागृतीसाठी पोस्टर स्पर्धेचे आयोजन…

भारतीय पोस्ट खात्याचा मोठा निर्णय…जुनी टपाल सेवा होणार बंद

भारतीय पोस्ट खात्याने मोठा निर्णय(decision) घेतला आहे. 1854 पासून मुंबईचं हृदय असलेली टपाल सेवा (service)1 सप्टेंबरपासून आता बंद होणार आहे.…

वैभव सूर्यवंशींच्या शॉटची तुफान चर्चा, थोडक्यात वाचले 4 जण

इंग्लंड दौऱ्यात आपल्या तळपत्या बॅटने प्रतिस्पर्धी गोलंदाजाला वैभव सूर्यवंशीने पाणी पाजले. 14 वर्षीय वैभव आता ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना घाम फोडण्यासाठी सज्ज…

विटामिन बी -12 ची कमतरता ,जाणून घ्या कारणे आणि उपाय

आपल्या शरीराला आरोग्यदायी राखण्यासाठी अनेक प्रकारचे विटामिन्स आणि मिनरलची गरज असते. त्यापैकी एक विटामिन आहे बी-१२. यास कोबालामिन देखील म्हटले…

जोडप्याचा कारनामा, एकनाथ शिंदेंच्या नावाने 55 लाखांची फसवणूक

जळगावात बबली या हिंदी चित्रपटाच्या कथानकाला साजेशी घटना समोर घडली आहे. जळगावातील एका जोडप्याने 20 ते 21 जणांची 55 लाख…

निवडणूक प्रक्रियेवर पवारांनी घेतली शंका ,फडणवीसांनी केली टीका

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रासह इतरही राज्यांत निवडणुकीत घोळ झाला आहे, असा आरोप केला आहे. हे आरोप करताना…

घाणंदला जमीन वादातून कुऱ्हाडीने वार , काठीने मारहाण

आटपाडी(Atpadi )घाणंद येथे दोन कुटुंबामध्ये शेतजमिनीच्या मालकी व वापर हक्कावरून मोठा वाद झाला. या वादातून(dispute) ६ ऑगस्टरोजी सायंकाळच्या सुमारास हाणामारी…

पाचेगाव खुर्द ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी मा.आमदार दिपकआबा साळुंखे पाटील गटाचे हणमंत मिसाळ यांची बिनविरोध निवड

सांगोला(Sangola) ,पाचेगाव खुर्द येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी मा.आमदार दिपकआबा साळुंखे पाटील गटाचे कार्यतत्पर, लोकाभिमुख आणि विकासाभिमुख व्यक्तिमत्त्व असलेले श्री.हणमंत तुकाराम मिसाळ…

निसर्गाचे संवर्धन करणे काळाची गरज- पाटील

 इस्लामपूर, निसर्गाचा(nature) समतोल ढासळल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. निसर्गाचे संवर्धन ही काळाची गरज आहे. प्रत्येक व्यक्तीने किमान पाच झाडे…