पूर्व परीक्षेनंतर तात्‍काळ ‘Answer Key’ प्रसिद्ध करणार; ‘युपीएससी’ची सुप्रीम कोर्टात माहिती

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या पूर्वपरीक्षाची उत्तरपत्रिका आता परीक्षेनंतर तत्काळ जाहीर केल्या जातील, अशी माहिती केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) सर्वोच्च न्यायालयात दिली.…

दिवाळीनिमित्त इचलकरंजी आगारातून जादा बसेस 

इचलकरंजी,  दिवाळी सुट्टीत होणारी गर्दी लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या इचलकरंजी आगारातर्फे जादा वाहतूकीचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये…

पृथ्वी शॉ ने भर मैदानात मुशीर खानची कॉलर पकडून बॅट का उगारली ?

रणजी ट्रॉफी 2025-26 चा सीजन सुरु होण्याआधी महाराष्ट्र आणि मुंबईच्या संघात सराव सामना झाला. हा सराव सामना पृथ्वी शॉ च्या…

एक गुंठ्याच्या तुकड्याला कायदेशीर मान्यता, छोट्या प्लॉटधारकांची मिटली चिंता

तुकडाबंदी कायद्याचा राज्य सरकारने तुकडा पाडलेलाच आहे. आता त्यात सुधारणांचा धडका शासनाने लावला आहे. राज्यातील 50 लाख नागरिकांना त्यांच्या जागेची…

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत, नवी मुंबई विमानतळ आणि मेट्रो 3 च्या अंतिम टप्प्याचे आज लोकार्पण

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आजपासून दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते मुंबईकरांसाठी दोन महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्पांचे लोकार्पण…

Horoscope Today 8 October आर्थिक परिस्थिती होऊ शकते बिकट, वाढत्या खर्चाला घाला आळा नाहीतर..

मेष राशीआज, या राशीखाली जन्मलेल्या विद्यार्थ्यांना करिअरमध्ये एक नवीन बदल अनुभवायला मिळेल जो त्यांच्या भविष्यासाठी फायदेशीर ठरेल. तुमचे आरोग्य चांगले…

अंबरनाथमध्ये गॅस गळती ! लोकांना श्वास घ्यायला त्रास, काही फुटांवरीलही दिसेना एवढा गॅस

ठाणे जिल्ह्यातील महत्त्वाचं औद्योगिक केंद्र असलेल्या अंबरनाथमध्ये गॅस गळती झाली आहे. येथील मोरीवली एमआयडीसीतून मंगळवारी रात्री पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात…

कडलास ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुनीता भजनावळे तर अचकदानी ग्रामपंचायतच्या सरपंचपदी राधाबाई कोळेकर यांची निवड

सांगोला तालुक्यातील राजकीय आणि सामाजिक दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे गाव मानले जाणाऱ्या कडलास ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुनिता पांडुरंग भजनावळे यांची तर अचकदानी…

महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन 

इचलकरंजी, वीज कंपन्यांमधील खासगीकरणाविरोधात सोमवारी महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी, अभियंते, अधिकारी कृती समितीच्यावतीने महावितरणचे कार्यकारी अभियंता वैभव गोंदील यांच्या दालनात…

‘या’ भारतीय शहराची संपूर्ण अर्थव्यवस्था चालते मिरच्यांवर ! तुम्हाला माहित आहे का चिली सिटीचे खरे नाव ?

भारताचं असं एक शहर आहे, जिथं संपूर्ण अर्थव्यवस्था “मिरची”वर चालते ! या शहराला “Chilli City” म्हणूनही ओळखलं जातं आणि त्याचं…