महाराष्ट्रातल्या गावागावातील प्रवाशांसाठी STचं खास गिफ्ट
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील गावागावांत राहणाऱ्या नागरिकांसाठी एसटी महामंडळाने गुड न्यूज दिलीय. कामासाठी शहरात आलेल्यांना दिवाळीत आता त्यांच्या घरी जाता येणार आहे.…
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील गावागावांत राहणाऱ्या नागरिकांसाठी एसटी महामंडळाने गुड न्यूज दिलीय. कामासाठी शहरात आलेल्यांना दिवाळीत आता त्यांच्या घरी जाता येणार आहे.…
नंदूरबारमध्ये एका हाणामारीत आदिवासी तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर आता नंदूरबार जिल्ह्यात वातावरण तापले आहे.…
विट्याच्या जडणघडणीत ज्यांनी योगदान दिले त्या सर्वांचे स्मरण करणे आपले परमकर्तव्य आहे; मात्र असे कार्यक्रम एखाद्या खोलीत घेण्यापेक्षा जाहीरपणे घेऊ,अशी…
मुंबईसह महाराष्ट्रात होर्डींगचं जाळं ही एक मोठी नागरी समस्या बनली आहे. घाटकोपर होर्डींग दुर्घटनेत 17 जणांचा मृत्यू झाला होता. यानंतर…
मराठवाडा, विदर्भ या ठिकाणी मोठी अतिवृष्टी झाली आहे. राज्यात सध्या सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या…
मुंबईलगतचा जिल्हे असलेले ठाणे आणि पालघर या दोन्ही जिल्ह्यांत सर्वाधिक धरणे आहेत. तानसा, भातसा, वैतरणा, मोडकसागर ही सर्वात मोठी धरणे…
मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी चर्चा करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सर्व मिळून 2215 कोटी रुपयांची मदत जाहीर…
विटा(vita)सध्या सुरु असलेला सणांचा आणि उत्सवांचा काळ तसेच स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी…
कळवा आणि परिसरातील कलाप्रेमींसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. अनेक वर्षांपासून केवळ कागदावर असलेल्या कळव्यातील बहुप्रतिक्षित नाट्यगृहाच्या उभारणीला अखेर हिरवा…
पावसानं परतीचा प्रवास सुरू केला असला तरीही देशातून माघार घेणारा हाच पाऊस सध्या महाराष्ट्रात मात्र धुमाकूळ घालताना दिसत आहे. ज्यामुळं…