‘या’ जिल्ह्यात बरसणार अवकाळी पावसाचे संकट

राज्यात एकीकडे उष्णतामन वाढत असताना आता पुन्हा अवकाळी पावसाचे संकट येणार आहे. सध्या एक पश्चिमी विक्षोभ म्हणजे वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय…

जयंत पाटीलांना देवेंद्र फडणवीसांकडून……

मागील दीड वर्षांपूर्वी उपमुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी जयंत पाटील यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर देत भाजपमध्ये येण्याची विनंती केली होती, मात्र पाटील यांनी…

विट्यासह खानापूर तालुका हादरला!

चिंचणी मंगरूळ येथील सतीश शेठ निकम यांच्या मातोश्री असणाऱ्या सखुबाई संभाजी निकम वय 80 यांचा घरगुती वादातून खून झाल्याची खळबळजनक…

सुहास बाबर खानापूर-आटपाडीत निवडणुकीच्या रिंगणात

सद्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले असताना पहायला मिळत आहे. लोकसभेबरोबरच खानापूर-आटपाडी विधानसभा पोटनिवडणूक होण्याची चिन्हे दिसत असून प्रशासकीय पातळीवर तशा…

महाराष्ट्रासह ११ राज्यांमध्ये बरसणार वादळी वाऱ्यासह मुसळधार

देशासह राज्यावर अवकाळी पावसाचं संकट कायम असून पुढील ४८ तासांत अनेक भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होईल. असा अंदाज भारतीय…

शालेय पोषण आहारात विद्यार्थ्यांना मिळणार बेदाणा…..

द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारा निर्णय सरकारनं घेतला आहे. बेदाण्याचा शालेय पोषण आहारात समावेश केला आहे. त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण…

17 ते 19 फेब्रुवारीला होणार शिवनेरीवर ‘हिंदवी स्वराज्य महोत्सव’

१९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची 394 वी जयंती साजरी होणार आहे. या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले जातात.…

मनोज जरांगेंच्या आमरण उपोषणाला राज्यभरातून पाठिंबा! अनेक ठिकाणी कडकडीत बंद

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा जालन्यातील अंतरवाली सराटी गावात आमरण उपोषण सुरू केलं आहे. राज्य सरकारने काढलेल्या…

बैलगाडा शर्यतीतील विजेत्यास मिळणार चक्क 1 BHK फ्लॅट……

महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात बैलगाडा शर्यत प्रचंड लोकप्रिय आहे. तालुका-गाव पातळीवर अशा बैलगाडा शर्यतीच सातत्याने आयोजन होत असतं. या बैलगाडा शर्यतीची…