स्वस्तात घर बांधण्याची हीच आहे योग्य वेळ! महाराष्ट्रात लोखंडी सळ्या ३००० नी स्वस्त

लोकसंख्या वाढत आहे, कुटुंब वेगळी होत आहेत. अशातच प्रत्येकाला आपले स्वत:चे घर असावे असे वाटत आहे. परंतु ही महागाई पाहता…

खानापूर – आटपाडीमध्ये भाजप, शिंदे गटातच जुंपली! निवडणुक ठरणार लक्षवेधी

लोकसभा निवडणुकीचे रणांगण अद्याप सुरू झालेले नसताना खानापूर-आटपाडीमध्ये मात्र विधानसभेसाठी इच्छुकांच्या हालचाली सुरू असून राज्यात सत्तेवर असलेल्या महायुतीतील घटक पक्षामध्येच…

हिवरे येथील सहावीत शिकणाऱ्या शाळकरी मुलाचा खून

हिवरे ता. कोरेगाव येथे इयत्ता ६ वी मध्ये शिकणाऱ्या शाळकरी मुलाचा खून केल्याची घटना घडली, विक्रम उर्फ प्रणव विजय खताळ…

शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूरला! अधिसभेत ठराव मंजूर

शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर येथेच व्हावे, यासाठी विद्यापीठाच्या अधिसभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व विट्याचे माजी नगराध्यक्ष…

राज्यात सर्व जिल्ह्यात शिवाजी महाराजांवरील महानाट्य दाखवणार! राज्य सरकारचा मोठा निर्णय

राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारतर्फे सर्व जिल्ह्यात शिवाजी महाराजांवरील महानाट्य  दाखवले जाणार आहे. राज्यात 40 कोटी खर्च…

राज्यात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा वाढला धोका! आठवड्याभरात रूग्णसंख्येत तिपटीने वाढ

राज्यात पुन्हा एकदा कोरोना डोकं वर काढताना दिसतोय. गेल्या एका आठवड्यात कोरोनाच्या केसेसमध्ये 3 पटीने वाढ झाल्याचं समोर आलंय. त्यामुळे…

विट्यात प्रशासकीय स्तरावर जबरदस्त हालचाली अधिकाऱ्यांशी बैठका!

सध्या मराठा आरक्षण हा मुद्दा सगळीकडेच ऐकला, बोलला जात आहे. सर्व स्तरावर कुणबी नोंदी शोधण्याचे काम अगदी काटेकोरपणे केले जात…

“आईची जात मुलांना लागू केल्यास मोठा घोळ निर्माण होईल”, बच्चू कडूंच्या विधानावर जरांगे-पाटील….

आईच्या जातीच्या दाखल्याच्या आधारावरून मुलांनाही प्रमाणपत्र देण्याची मागणी मराठा नेते मनोज जरांगे-पाटील यांनी केली आहे. यावर आमदार बच्चू कडू यांनी…

गर्भवती महिलांसाठी भन्नाट योजना! महिलांना आता मिळणार ६००० रुपये; ‘इथे’ करा नोंदणी

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेअंतर्गत आता गर्भवती महिलांना पहिल्या अपत्यासाठी दोन टप्प्यात पाच हजारांचा लाभ मिळणार आहे. तर १ एप्रिल २०२२नंतर…

विट्यात 24 डिसेंबरला 42 वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन!

भारतमाता ज्ञानपीठ संस्थेच्यावतीने रविवार दि. २४ डिसेंबर रोजी ४२ व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ साहित्यिक…