सुधीरभाऊंची अध्यक्षपदासाठी चर्चा, राहुल नार्वेकर मंत्री होण्याची चिन्हं

महायुती सरकारमधील तब्बल आठ मंत्र्यांना नारळ दिला जाणार असल्याचा सनसनाटी दावा सामनामधून करण्यात आला आहे. त्यामुळे सरकारमध्ये सर्व काही आलबेल…

सर्पमित्रांना ओळखपत्रासह १० लाखांचा अपघात विमा

ग्रामीण भागात वन्यजीव आणि मानवी संघर्ष कमी करण्यासाठी, विशेषतः सर्पांपासून होणारे धोके टाळण्यासाठी मोलाची कामगिरी बजावणाऱ्या सर्पमित्रांना लवकरच अधिकृत ओळखपत्र…

खानापूर मतदारसंघातील पाच गावांची नावे बदलावीत

 विटा,खानापूर, आटपाडी, विसापूर मतदारसंघातील खानापूरसह तालुक्यातील सुलतानगादे, भडकेवाडी, आटपाडी तालुक्यातील पुजारवाडी (आटपाडी) व तासगाव तालुक्यातील धोंडेवाडी या गावांचे नावे ही…

राज्यात आज मुसळधार;कोणत्या भागात कोणता अलर्ट ?

राज्यात आज मुसळधार पावसाची (Heavy Rains) शक्यता आहे. मुंबई, ठाण्यात पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झालीय. तर पुणे, रायगड, रत्नागिरी, साताऱ्याला…

विठ्ठल- रुक्मिणी मंदिरात नित्यपुजेसाठी आकारली जाणार हजारोंची रक्कम

आषाढीची ही गर्दी सध्या पंढरपुरातून ओसरली असली तरीही दर दिवशी इथं येणाऱ्या सामान्य भाविकांची संख्यासुद्धा मोठी आहे. याच गर्दीचा आणि…

शिवसेना शहरप्रमुखाच्या हॉटेलवर धाड, पोलीसही चक्रावले

नागपूर शहरात अवैध दारु विक्रीवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना (Shiv Sena) शहर…

गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी ! पुण्याहून कोकणसाठी धावणार १२ स्पेशल ट्रेन्स

कोकणात गणेशोत्सवासाठी पुण्यातून जाणाऱ्यांसाठी पुणे (Pune) रेल्वे विभागाकडून १२ विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे गणेशोत्सवाला कोकणात जाणाऱ्यांना दिलासा मिळाला…

ठाकरेंपाठोपाठ काँग्रेसला नाशिकमध्ये मोठं खिंडार? बागुल, राजवाडेंसोबत बडे नेते कमळ हाती घेण्याची चर्चा

ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी उपनेते सुनील बागुल आणि माजी महानगरप्रमुख मामा राजवाडे यांचा भाजपमध्ये प्रवेश करण्याचा मुहूर्त अखेर ठरला आहे. येत्या…

अजित पवार कृषिमंत्री होणार ? शरद पवारांच्या आमदारानेच केली मागणी

माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी जर मी ऑनलाइन रमी खेळत असेन आणि दोषी सापडलो तर नागपूरच्या अधिवेशनात उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री…

मुख्यमंत्र्यांनी घेतला , नगरविकास खात्याबाबत मोठा निर्णय

राज्यातील महायुती सरकारमध्ये अंतर्गत वाद असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात अनेकदा रंगत असते. मुख्यमंत्रि‍पदावर विराजमान झाल्यापासून देवेंद्र फडणवीस हे कठोर निर्णय…