Maharashtra Weather Update : महाराष्ट्रातील ‘या’ बारा जिल्ह्यात थंडीच्या लाटेची शक्यता…..

संपूर्ण महाराष्ट्रात पहाटे ५ चे किमान तापमान हे बऱ्याच ठिकाणी एक अंकी संख्येवर आले आहे.ही तापमाने सरासरीपेक्षा २ ते ६…

‘या’ तारखेपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पाऊस

महाराष्ट्रात 21 डिसेंबर पासून पुन्हा एकदा अवकाळी पावसाला सुरुवात होणार आहे. 21 डिसेंबर ते 26 डिसेंबर दरम्यान राज्यात अवकाळी पाऊस…

विटा येथे डॉ. आंबेडकर, क्रांतिसिंहांना अभिवादन 

क्रांतिसिंह नाना पाटील लोकविद्यापीठामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन व क्रांतिसिंह नाना पाटील यांचा स्मृतिदिन कार्यक्रम पार पडला. प्रमुख पाहुणे…

IMD Update: पुढील तीन दिवस राज्यावर पावसाचे सावट, हिवाळ्यात ‘यलो अलर्ट’

फेंगल चक्रीवादळानंतर राज्यातील वातावरणात बदल होत आहे. कधी थंडी तर कधी आभाळ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील काही भागांत…

खानापूर विधानसभा मतदारसंघाचा मंत्रिपदाचा दुष्काळ आम. गोपीचंद पडळकर व आम. सुहास बाबर यांच्या रूपाने संपणार का? जनतेचे लक्ष….

विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला २३५ जागा मिळत मोठे यश प्राप्त झाले आहे. यामध्ये सांगली जिल्ह्यातील पाच जागेवर महायुतीने यश मिळवले आहे.…

विटा शहरात पार्किंगचा बट्ट्याबोळ; पालिका प्रशासनाची उदासीनता

विटा शहराच्या वाढत्या विस्तारासह शहरातील दुचाकी, चारचाकी पार्किंग व्यवस्था पुरेशी नाही. शहरातून विजापूर-गुहागर राष्ट्रीय महामार्ग व सांगली-भिगवण राज्यमार्ग गेला आहे.…

भूकंपाच्या धक्क्यांनी भंडारा, गडचिरोली हादरलं, कुठे जाणवला प्रभाव ?

गडचिरोली जिल्ह्यात अनेक ठिकाणी बुधवारी भूकंपाचे धक्के बसले आहे. जिल्ह्यातील कोरची, अहेरी, सिरोंचा यांसह अनेक ठिकाणी बुधवारी सकाळी 7 वाजून…

महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी पाऊस सुरू, 3 दिवस सतर्कतेचे, 9 जिल्ह्यांना अलर्ट…

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘फेंगल’ चक्रीवादळाचे परिणाम महाराष्ट्रात दिसण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात ठिकठिकाणी अवकाळी पाऊस कोसळत आहे. तसेच राज्यात…

16 डिसेंबरपासून राज्यातील साखर कामगार जाणार संपावर

सरकारने साखर उद्योग व जोडधंद्यातील कामगारांचे वेतन व सेवा शर्ती ठरविण्याबाबत त्वरित त्रिपक्ष कमिटी गठित करावी, साखर कामगारांचे थकीत वेतन…

Waether Update: अरबी समुद्रावर फेंगल चक्रीवादळाचा कमी दाब, ‘या’ जिल्ह्यांत पावसाची शक्यता

राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमान घटल्यानं चांगलाच गारठा वाढला होता. पण आता गारठा कमी होणार असून राज्यात पावसाची शक्यता निर्माण…