विद्यार्थी स्कुल व्हॅनला राज्य सरकारची मंजुरी

शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतूकीसह रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी परिवहन विभागाने स्कूल व्हॅन परवाने वाटप खुले करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची…

महाष्ट्रात पुन्हा मोठा राजकीय वाद पेटणार! शिवसेनेच्या नेत्यांना जबदस्त झटका

रायगड आणि नाशिकममध्ये पुन्हा एकदा दादांची राष्ट्रवादी आणि शिंदेंची शिवसेना आमनेसामने येण्याची शक्यता आहे. रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा निर्णय…

महाराष्ट्रात ठाकरे गटाचे जनआक्रोश आंदोलन, दिल्लीत निवडणूक आयोगाविरुद्ध मोर्चा

महायुती सरकारमधील कलंकित आणि भ्रष्टाचारी मंत्र्यांच्या हकालपट्टीसाठी शिवसेना ठाकरे गटाकडून (Thackeray group’s) आज राज्यव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. शिवसेना…

भरधाव ट्रकच्या धडकेत पत्नीचा मृत्यू, पतीने बाईकला बांधून नेला मृतदेह

नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर घडली माणुसकीला लाजवणारी घटना घडली आहे. अपघातात पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर कोणीही मदत न केल्याने पतीवर मृतदेह बाईकवर…

दादरच्या कबुतरखान्यावर रात्रीतून पुन्हा ताडपत्री टाकली चारही बाजूने पोलीस तैनात

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या दादरच्या कबुतरखान्यावरुन (pigeon house) आता पुन्हा वाद वाढण्याची शक्यता आहे. दादरमधील कबुतर खान्यावर पुन्हा ताडपत्री…

महाराष्ट्रात धावली ‘बुलेट ट्रेन’ जाणून घ्या नागपूर-पुणे वंदेभारत एक्सप्रेसचा वेळ आणि तिकिट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवार 10 ऑगस्ट रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बेंगळुरू रेल्वे स्थानकावरून नागपूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला…

मृत भावाच्या हाताला राखी बांधताच हंबरडा फोडला, अख्खं गाव ढसाढसा रडलं

नाशिक जिल्ह्यातील वडनेर दुमाला गावात रक्षाबंधनाच्या दिवशी धक्कादायक घटना घडलीये. या घटनेने संपूर्ण गावात दु:खाचे वातावरण बघायला मिळतंय. कुटुंबिय रक्षाबंधनाच्या…

विट्याच्या राजाच्या आगमनाने शहर गणेशमय

ही शान कुणाची , विट्याच्या राजाची अशा घोषणा देत जिल्ह्यातील प्रसिद्ध ‘ विट्याचा राजा’ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मूर्तीचे शहरात आगमन…

आजपासून नागपूर ते पुणे प्रवास सुस्साट होणार

नागपूर आणि पुणे या दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणारी देशातील सर्वात लांब पल्ल्याची वंदे भारत एक्सप्रेस आज (10 ऑगस्ट) पासून धावणार…

भारतीय पोस्ट खात्याचा मोठा निर्णय…जुनी टपाल सेवा होणार बंद

भारतीय पोस्ट खात्याने मोठा निर्णय(decision) घेतला आहे. 1854 पासून मुंबईचं हृदय असलेली टपाल सेवा (service)1 सप्टेंबरपासून आता बंद होणार आहे.…