सात दुकानांना भीषण आग! ७० लाखाचे नुकसान

जयसिंगपूर जि.कोल्हापूर येथील शिरोळ-वाडी रोड असलेल्या दुकानांना शार्टशर्किटने भीषण आग लागून 7 दुकाने जळून खाक झाली. ही घटना (सोमवार) मध्यरात्री…

उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापुरात नेमकं काय म्हणाले?

कुणी सांगितलं म्हणून तालमीत गेलो नाही, मी विकास करण्यासाठी प्रयत्न करत असतो, कोल्हापूर जिल्ह्यात काही कामाचा शुभारंभ करण्यासाठी आलो होतो…

अंबाबाई मंदिरातून महिलांच्या पर्स लंपास! चोरट्यांचा शोध सुरू

करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी आलेल्या दोन महिला भाविकांच्या पर्स चोरट्यांनी लंपास केल्या. हा प्रकार रविवारी सायंकाळी आणि रात्री घडला.…

अंबाबाई तीर्थक्षेत्राचा विकास करणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

करवीरनिवासिनी अंबाबाई तीर्थक्षेत्र विकासाचा आराखडा तयार केला जात आहे. त्यासाठी आवश्यक तो निधी देऊन तीर्थक्षेत्र विकास केला जाईल, असे मुख्यमंत्री…

चंद्रकांत पाटील यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा! कोल्हापुरात सकल मराठा समाजाची मागणी

मराठा आरक्षण प्रक्रियेमध्ये उपसमितीचे अध्यक्ष असलेले मंत्री चंद्रकांत पाटील यांचा कोणताच सहभाग दिसत नाही. मराठा आरक्षण बाबत ठोस निर्णय घेण्यात…

कोल्हापुरातील विद्या पोळ यांना महाराष्ट्र महागौरव पुरस्कार २०२४ जाहीर

माजिक आणि शैक्षणिक कार्यात भरीव योगदान देणाऱ्या विद्याताई गुलाबराव पोळ यांना महाराष्ट्र महागौरव पुरस्कार २०२४ जाहीर झाला आहे. डिजीटल मीडिया…

मराठा आरक्षणासंदर्भातील निर्णय कोल्हापुरातील मराठा नेत्यांना तुर्तास मान्य नाही…

मराठा आरक्षणासाठी मराठा बांधव एकजुटीने एकवटलेला होता. मनोज जरांगे पाटील  यांच्या नेतृत्वात मराठा समाज अंतरवाली सराटी येथून पायी नवी मुंबईत…

कोल्हापुर गारठले, पारा सरासरीच्या खाली! धुक्यामुळे वाहतुकीवर परिणाम

प्रजासत्ताक दिनी शुक्रवारी पहाटे या महिन्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद शहरात झाली. पारा घसरल्याने कोल्हापूर शहर गारठले होते. यमुळे जिल्ह्यात…

वंदेभारत रेल्वे सेवा लवकरच सुरू करणार…..

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे रेल्वसेवा जागतिक दर्जाची बनविण्याचे स्वप्न आहे.त्याचेच प्रतीक असलेली वंदेभारत रेल्वे सेवा कोल्हापुरातून लवकर सुरू करू, असे…

कोल्हापूर जिल्ह्यात भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात गोंधळ!

कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी इथं भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात जय श्रीरामच्या घोषणा दिल्याने कार्यक्रमात गोंधळ उडाला आहे. या…