वेदगंगा काठावर कृषी पंपासह केबल चोरीच्या घटना वाढल्या

कागल तालुक्यातील वेदगंगा नदीच्या दोन्ही काठांवरील शेतकऱ्यांच्या कृषी पंपासह केबल चोरीच्या घटनेत वाढ होत आहे. सरासरी दीड दोन महिन्यांनी शेतकऱ्यांना…

पुणे-बेंगळुरू महामार्गावर भयानक अपघात; कोल्हापुरातील तिघांचा जागीच मृत्यू

पुणे बेंगळुरु महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. पुणे -बेंगळुरु महामार्गावर चार चाकीने ट्रकला मागून धडक दिल्याची घटना घडली आहे.…

Kolhapur; पोलिसांचा थरारक पाठलाग, महिलेची धावत्या कारमधून उडी मारून सुटका

धावत्या कारमधून ‘वाचवा वाचवा’चा आक्रोश कानावर आल्यानंतर कोल्हापूर पोलिसांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे महिलेचा जीव वाचला. महिलेनं धावत्या कारमधून उडी मारली. कोल्हापूर शहरातील…

घर उतारा देण्यासाठी लाच घेताना ग्रामविकास अधिकाऱ्याला रंगेहाथ अटक

राहत्या घराचा गावठाण उतारा देण्यासाठी दोन हजारांची लाच घेताना ग्रामविकास अधिकाऱ्याला त्याच्याच येथील कार्यालयात रंगेहाथ अटक करण्यात आली. गोरख दिनकर…

करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी जोरात

करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. रोज लाखावर भाविकांची गर्दी होण्याची अपेक्षा असल्याने त्यांना सुविधा उपलब्ध…

इचलकरंजीला पाणी देण्यास शासन सकारात्मक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 इचलकरंजी शहराला शुद्ध पाणी देण्याबाबत राज्य शासन सकारात्मक आहे. सर्वांच्या समन्यवयातून यातून मार्ग काढण्यात येणार आहे. या प्रश्नी राज्य शासन…

पुणे कोल्हापूर प्रवाशांची संख्या लक्षात घेता, बसफेऱ्या वाढवल्यापुणे कोल्हापूर

कोल्हापूरहून पुण्याकडे आणि पुण्यावरून कोल्हापूरकडे येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागानं मोठा निर्णय…

काेल्हापुरातील 18 गावे बंद ठेवत हसन मुश्रीफांना दाखविली एकजूट

कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीला विरोध करण्यासाठी आज (गुरुवार) शहरालगत असणा-या 18 गावांनी बंद पुकारला आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शहरालगतची काही…

खासदार धैर्यशील मानेंच्या गावामध्ये नागरिकांना आंदोलन करण्याची वेळ

हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांच्या हातकणंगले तालुक्यातील रुकडी गावच्या लोकांना आत्मक्लेष आंदोलन करण्याची वेळ बुधवारी आली. प्रवाशांच्या अडचणींकडे…

कोल्हापूर: त्रास देणाऱ्या संस्थांची नावे गोट्यातील भिंतींवर कोळशाने लिहून आत्महत्या

कोल्हापूर शहरासह जिल्ह्यामध्ये धक्कादायक आत्महत्यांची मालिका सुरूच आहे. त्यामुळे धक्क्यांवर धक्का देणाऱ्या घटना घडत आहेत. आता अशीच एक धक्कादायक घटना…