शेतकऱ्यांना आता दिवसाही वीज मिळणार!
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिवसाची वीज मिळणार आहे. त्यामुळे रात्रीअपरात्री शेतीचे पंप सुरु ठेवण्यासाठीचा खटाटोप संपणार आहे. शेतकऱ्यांना दिवसा थ्री फेज वीज मिळत…
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिवसाची वीज मिळणार आहे. त्यामुळे रात्रीअपरात्री शेतीचे पंप सुरु ठेवण्यासाठीचा खटाटोप संपणार आहे. शेतकऱ्यांना दिवसा थ्री फेज वीज मिळत…
तुम्ही चिकन खाता का? मग ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण, नागपूर येथे बर्ड फ्लूचा उद्रेक झाला असून शेकडो…
भारतीय लष्करामध्ये अग्निवीर योजनेच्या माध्यमातून काम करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. तब्बल २५ हजार जागांची भरती केली जाणार आहे. त्यासाठी…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील आठवड्यात यवतमाळ येथून देशभरातील शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा (PM Kisan Yojana) 16 वा हप्ता जारी…
महाराष्ट्र शासनाने यंदाच्या शिवजयंतीपासून ‘आनंदाचा शिधा’ देताना किराणा सामनासोबत आता महिलांना साडी देखील देण्याचा निर्णय बजेटमध्ये जाहीर केला होता. आता…
आगामी लोकसभा निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होऊ शकते. सार्वत्रिक निवडणुकीची तयारी सर्वच राजकीय पक्षांनी केली असून त्या दृष्टीने आपापल्या रणनीती…
पार्ले-जी हे देशातील सर्वाधिक आवडीचे बिस्किट आहे. गेली अनेक दशके त्याची लोकप्रियता टिकून आहे. हे बिस्किट प्रत्येकाने एकदा तरी खाल्ले…
निवडणूक ही तुमच्या पाच वर्षाच्या कामावर आणि कष्टावर चाललेली असते. कोणत्याही निवडणुकीत शेवटचे दोन दिवस महत्त्वाचे असतात. त्यामुळे सर्व्हे चुकीचे…
2019 च्या निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय गणितं बदलली. शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत जात महाविकास आघाडी स्थापन केली. तेव्हापासूनच ही अनैसर्गिक युती…
मुंबई पोलिसांची ओळख जगभरात आहे. कधीकाळी मुंबई पोलिसांची तुलना स्काटलंड यार्ड पोलिसांसोबत केली जात होती. मुंबईतील गुन्हेगारी टोळ्या संपवण्यात मुंबई…