Vitthal Rukmini : यांना मिळणार विठुरायाचे थेट दर्शन; रांगेत उभे राहण्याची नाही गरज, मंदिर समितीचा अजून एक मोठा निर्णय

राज्यभराच्या अनेक भागातून नवीन लग्न झाले की नवदांपत्य विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपुरात येतात. आलेल्या नवदंपत्याला गेल्या अनेक वर्षापासून मंदिरात थेट दर्शन…

Mahakumbh Stampede : महाकुंभमधील चेंगराचेंगरीनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं भाविकांना महत्त्वाच आवाहन…..

आज मौनी अमावस्या आणि शाही स्नानाचा दिवस. त्यासाठी उत्तर प्रदेश प्रयागराज येथे सुरु असलेल्या महाकुंभ मेळ्यात प्रचंड गर्दी झाली आहे.…

Budget 2025: बजेटनंतर काय स्वस्त होणार? काय महागणार? केंद्रीय अर्थसंकल्पाचं काउंटडाउन सुरू

देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारामन १ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर करणार आहे. अर्थसंकल्पाकडून सर्वसामान्यांना खूप अपेक्षा आहेत. महागाईपासून सर्वसामान्यांना दिलासा मिळावा,…

तारीख पे तारीख, पालिका निवडणूक पुन्हा लांबणीवर, नव्या सुनावणीची नवी तारीख

ओबीसी आरक्षणामुळे लांबणीवर पडलेली स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची सुनावणी आजही झालेली नाही. सर्वोच्च न्यायालयात 25 फेब्रुवारीला पुढील सुनावणी पार पडणार…

Best 5 Courses After 10th: 10वी नंतर करा 5 पैकी कोणताही एक डिप्लोमा, करिअरचा योग्य मार्ग

दहावी उत्तीर्ण झालेल्या आणि करिअरसाठी योग्य अभ्यासक्रमाच्या शोधात असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही बातमी अतिशय उपयुक्त ठरू शकते. कोणत्या अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यावा…

Police Bharti: मोठी बातमी! राज्यात फेब्रुवारीनंतर १० हजार पोलिसांची भरती…

राज्याची वाढती लोकसंख्या व गुन्ह्यांचे वाढलेले प्रमाण आणि उपलब्ध कमी कर्मचाऱ्यांवर गुन्ह्यांच्या तपासाचे ओझे व तपासाला लागणारा विलंब, या पार्श्वभूमीवर…

IPL 2025 हंगामाला २१ मार्चपासून होणार सुरूवात…..

इंडियन प्रिमिअर लीगचे अध्यक्ष अरूण धुमाल यांनी आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर केली आहे. आययीएल २०२५ च्या हंगामाला २१ मार्चपासून…

तब्बल 1700 कोटींची कमाई करणारा ‘पुष्पा 2’ आता लवकरच ओटीटीवर; कुठे पाहू शकता? जाणून घ्या..

साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांच्या ‘पुष्पा 2: द रुल’ हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होऊन जवळपास दोन महिने…

Ration Card Update: नागरिकांसाठी महत्वाची बातमी! 15 फेब्रुवारीनंतर रेशन कार्ड असूनही मिळणार नाही धान्य…..

केंद्र सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना राबविल्या आहेत. या योजनांमध्ये नागरिकांना आर्थिक मदत मिळते. केंद्र सरकारने राबविलेली अशीच एक योजना म्हणजे…

महाराष्ट्रात बर्ड फ्लूमुळे हाय अलर्ट जारी! कारणे, लक्षणे, उपाय….

महाराष्ट्रात बर्ड फ्लूमुळे टेंन्शन वाढलं आहे. उरण, लातूर पाठोपाठ आता नांदेडमध्ये बर्ल्ड फ्लूमुळे हजारो कोंबड्या आणि अंडी नष्ट झाल्या आहेत.…