Ladki Bahin Yojana: आनंदाची बातमी! या तारखेपासून लाडक्या बहिणींना मिळणार 2100 रुपये

महायुती सरकारने लोकसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. तीन महिन्यांतच सोलापूर जिल्ह्यातील ११ लाख महिलांसह राज्यातील अडीच…

Maharashtra Weather Update: उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी!राज्यात थंडीचा जोर वाढणार

राज्यात यंदा सततच्या पावसाला कंटाळलेल्या नागरिकांना आता गारठा जाणवू लागलाय. उत्तर महाराष्ट्राला चांगलीच हुडहुडी भरली आहे. येत्या आठवड्यापासून उत्तरेकडून येणाऱ्या…

आजचे राशीभविष्य 25 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार?

पंचांगानुसार, आज 25 नोव्हेंबर 2024, सोमवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस…

“अभिनय सोड नाहीतर…” गर्लफ्रेंडच्या त्या अटीवर कर्तिक आर्यने घेतला मोठा निर्णय

बॉलिवूडमध्ये अफेअर आणि ब्रेकअपच्या चर्चा काही नवीन नाहीत. मात्र त्याबद्दल काही कलाकार अगदी उघडपणाने बोलतात तर काही जण स्वत:च्या खाजगी…

श्रेयस अय्यर याची चांदी, मिचेल स्टार्कचा रेकॉर्ड ब्रेक, किती कोटी मिळाले?

आयपीएल मेगा ऑक्शन 2025 मध्ये श्रेयस अय्यर याने धमाका केला आहे. टीम इंडियाच्या या स्फोटक फलंदाजाने इतिहास घडवला आहे. श्रेयस अय्यर आयपीएल…

भाजपची बार्गेनिंग पॉवर वाढली, अजित पवार-शिंदेंनी कितीही हट्ट धरला तरी सत्तेला सुरुंग नाहीच?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल आता समोर आला आहे. या निवडणुकीत महायुतीचा प्रचंड मतांनी विजय झाला आहे. भाजपने तर या निवडणुकीत…

खानापुरात जनतेचा कौल सुहासभैयांनाच; वैभव पाटील यांना विटातून मताधिक्य

खानापूर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार सुहास बाबर विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार वैभव पाटील विरुद्ध अपक्ष उमेदवार राजेंद्रअण्णा देशमुख यांच्या तिरंगी…

सुहास भैयांना पहिल्याच प्रयत्नात नागरिकांची साथ

बहुचर्चित व लक्षवेधी ठरलेल्या खानापूर विधानसभा मतदारसंघात सर्व अंदाज ठरवत महायुतीतील शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार सुहास अनिल भाऊ बाबर…

सांगोल्यात डॉ.बाबासाहेब देशमुख ठरले जायंट किलर; दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ 

सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात बहुचर्चित ठरलेल्या सांगोला विधानसभा मतदारसंघाच्या तिरंगी लढतीत अखेर शेकापच्या डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी सांगोल्यावर पुन्हा लाल बावटा…

आता आपली जबाबदारी वाढली; राहुल आवाडे

निवडणुकीला सामोरे जाताना आम्ही विकासाचे मुद्देसमोर घेऊन गेलो. त्यामुळे सहाजिकच इचलकरंजी मतदारसंघातील सर्वच मतदारांनी आणि जनतेने विकासाच्या बाजूने कौल दिला.…