लग्नाला जाताना काळाचा घाला, प्रवासी जीपची दुचाकीला धडक; आईसह २ मुलांचा मृत्यू

सांगलीमध्ये भीषण रस्ते अपघातामध्ये ३ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दुचाकी आणि प्रवासी जीपची समोरासमोर धडक होऊन…

नेर्लेत ११ ते १३ डिसेंबर या कालावधीत तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनास प्रारंभ 

वाळवा तालुक्यातील नेर्ले येथे ५२ वे वाळवा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन गुरुदेव चैतन्य स्वरूप गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये, डॉ. एपीजे अब्दुल…

JEE, Neet 2025: बारावीनंतर कशी करावी जेईई, नीट परीक्षेची तयारी ? एक वर्षाचा गॅप घेणं योग्य आहे का ? फायदे आणि तोटे….

बारावीनंतर एक वर्षाचा गॅप घेऊन नीट आणि जेईई परीक्षा द्यावी का ? असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. बारावीनंतर गॅप घेऊन…

सांगोला तालुक्यातील गुन्हेगारी मुळासकट नष्ट करा-आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख

गेल्या काही महिन्यांपासून सांगोला पोलिस ठाणे हद्दीतील परिसरात गेल्या दागिने, मोबाइल हिसकावणे, पाकीट मारणे, घरफोडी, चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणत वाढ…

क्षमतेपेक्षा जास्तची ऊस वाहतूक नागरिकांच्या मुळावर, सूचना देण्याची मागणी

खानापूर तालुक्यात उदगिरी, भारती शुगर्स, विराज, कडेगाव तालुक्यात सोनहिरा, केन ॲग्रो, पलूस तालुक्यातील क्रांती, सातारा जिल्ह्यातील गोपूज, कृष्णा, रेठरे बुद्रुक…

उद्या 12 डिसेंबरला कॉपीमुक्‍त बोर्ड परीक्षेसाठी सभा

इयत्ता १० वी आणि १२ वी बोर्ड परीक्षेतील गुणवत्ता वाढवणे आणि परीक्षा कॉपीमुक्‍त अन् गैरप्रकार मुक्‍त करण्‍यासाठी कोल्‍हापूर विभागीय मंडळाने…

गृहकर्जाच्या आमिषाने २५ लाखांची फसवणूक, इचलकरंजीतील महिलेविरुद्ध तक्रार

गृहकर्ज मंजूर करून देण्याचे आमिष दाखवून एकाची २५ लाख ४० हजार रुपयांची एका महिलेने फसवणूक केली. याप्रकरणी अश्विनी महेश ओझा…

रस्त्यावर डोके आपटल्याने यड्रावच्या युवकाचा मृत्यू

यड्राव येथील भाग्येश कृष्णात धुमाळे (वय 17, रा. गावभाग) या महाविद्यालयीन युवकाचा गटारीत पाय अडकून पडून डोके आपटल्यामुळे मृत्यू झाला.…

इस्लामपूर शहरातील नियोजित विकासकामे निधीअभावी ठप्प….

इस्लामपूर पालिकेतील सत्ताधारी तत्कालीन राष्ट्रवादीने महाविकास आघाडीतील तत्कालीन मंत्री आमदार जयंत पाटील यांच्या माध्यमातून इस्लामपूर शहराचा चौफेर विकास करण्याचा प्रयत्न…

स्वामी समर्थ पालखीचे पेठमध्ये भक्तांकडून स्वागत

पेठ येथील श्री स्वामी समर्थ पालखीचे स्वागत मोठ्या उत्साहात करण्यात आले. यानिमित्त श्री स्वामी समर्थ सेवाभावी मंडळाने संयोजन केले होते.…