Uddhav Thackrey : महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे शिवसैनिकांचा स्वबळाचा नारा, ‘तो’ अहवाल महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढवणार

विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून आता महायुतीच सरकार स्थापन झालंय. मंत्रीमंडळ विस्तारही झाला. या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा पराभव पत्करावा लागला.…

आजचे राशीभविष्य! 09 January 2025: आजचा गुरूवार 12 राशींसाठी खास! कसा असेल तुमचा दिवस? दत्तांची कृपा कोणावर? 

मेष आज समोरच्या व्यक्तीला गोंधळून टाकण्यास, तुम्ही कारणीभूत ठरणार आहात, त्यामुळे गैरसमज होतील, विचारपूर्वक बोला. वृषभ ज्यांचा बोलण्याचा व्यवसाय आहे,…

रवींद्र जडेजा, अक्षर पटेल की कुलदीप यादव! चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी गौतम गंभीर कोणाला देणार संधी?

रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न पाहिलं आहे. मागच्या पर्वात पाकिस्तानने भारताचा धुव्वा उडवत जेतेपदावर नाव कोरलं…

कोल्हापुरचा पालकमंत्रिपदासाठी मुश्रीफ की आबिटकर रस्सीखेच सुरु…की तिसराच मारणार बाजी ? 26 जानेवारी रोजी……

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आपणाला राजकीय समीकरणे बदलतानाचे चित्र दिसून आले. राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले. आमदारांनी आपला पदभार स्वीकारला.…

आटपाडी वनविभागाची खातेनिहाय चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची ब्रम्हानंद पडळकर यांची मागणी….

सध्या फसवणूक, चोरी, अवैध्य धंदे जोरात सूरु आहेत. या अवैध्य धंद्यांना कुठेतरी भीती निर्माण व्हायला हवी अशी नागरिकांची मागणी देखील…

डायलिसिस विभाग आष्टा ग्रामीण रुग्णालयात सुरु करण्याची मागणी…..

सध्या सरकारकडून अनेक विविध योजना राबविल्या जात आहेत जेणेकरून त्याचा सर्वसामान्य जनतेला पुरेपूर लाभ प्राप्त होईल. सध्या विकासकामांचा आमदारांनी, अनेक…

येत्या चार वर्षांत पाण्याचा दुष्काळ संपणार : आ. जयंतराव पाटील

दुष्काळी भाग म्हणून अनेक गावे प्रसिद्ध आहेत. पण अलीकडच्या काळात दुष्काळी भाग म्हणून जगजाहीर असणाऱ्या गावांनी कायापालट केला आहे. याचे…

इस्लामपूर येथील तरुणाची हातकणंगलेत डंपरखाली उडी घेऊन आत्महत्या….

सध्या अपघात तर होतच आहेत याचबरोबर अनेक जण अनेक वेगवेगळ्या कारणास्तव आंत्महत्या देखील करत आहेत. असाच एक धक्कादायक प्रकार हातकणंगले…

कुंभोज दानोळी रोडवर फोरव्हीलरचा अपघात, जीवितहानी नाही…..

अलीकडच्या काळात अपघांताच्या प्रमाणात वाढच सुरु असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. अनेक कारणास्तव अनेकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत.…

ज्ञानेश्वर मंदिर (आमराई रोड) ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळापर्यंत पॅचवर्क चालू करण्याचे आदेश

इचलकरंजी शहरांमध्ये रस्त्यांची दुरावस्था झाल्याचे चित्र सध्या आपणास पहावयास मिळत आहे. या रस्त्यांची दुरुस्त करण्याची मागणी देखील नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात…