महाराष्ट्रात 61 दिवस मासेमारी बंद, महाराष्ट्र सरकारच्या सूचना

मे महिन्यातच पावसाला सुरूवात झाली आहे. राज्यातील बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकण किनारपट्टीलादेखील पावसाने झोडपून काढले…

Mi प्लेऑफमध्ये पोहोचताच नीता अंबानींनी केला ‘तो’ इशारा ?

मुंबई इंडियन्सने बुधवारी दिल्ली कॅपिटल्सला पराभूत करत प्लेऑफमध्ये आपली जागा पक्की केली आहे. या मोठ्या विजयानंतर टीम मालकीण नीता अंबानींचा…

लिची खाण्याची योग्य वेळ कोणती? आरोग्यास मिळतील दुप्पट फायदे

उन्हाळ्यात मिळणारी गोड आणि रसाळ लिची ही सर्वांची आवडती असते. मुले असोत किंवा वृद्ध, सर्वांनाच लिची आवडते. यामध्ये 82 %…

बॉक्स ऑफिसवर पुन्हा येणार मराठ्यांचं वादळ

गेल्या काही महिन्यांपासून रितेश देशमुखचा ड्रिम प्रोजेक्ट असलेल्या ‘राजा शिवाजी’ सिनेमाची चर्चा सुरू होती. आता या सिनेमाचा पहिला लुक समोर…

IPL फायनल अहमदाबादलाच, BCCIने पावसाबाबत घेतलाय मोठा निर्णय

यंदाच्या आयपीएल टी-२० क्रिकेट स्पर्धेची अंतिम फेरी ३ जून रोजी अहमदाबाद येथे रंगणार असून येथेच स्पर्धेची दुसरी क्वालिफायरही होईल. मुल्लानपूर…

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! कॅब-टॅक्सीच्या नियमात बदल

महाराष्ट्र सरकारने मंगळवारी राज्यात सुरु असलेल्या ऍप टॅक्सी आणि ऑटो सेवा नियमित करण्यासाठी एग्रीगेटर पॉलिसीला मंजुरी दिली आहे. या पॉलिसी…

पुढचे काही तास महाराष्ट्रासाठी महत्वाचे, मुसळधार पावसाचा इशारा, कुठं ऑरेंज तर कुठं यलो अलर्ट जारी

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळं महाराष्ट्रासाठी पुढचे काही तास महत्वाचे आहे. महाराष्ट्राच्या विविध भागात मुसळधार पावसाचा…

पुणे विभागात कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमेत विटा पालिका तिसरी

विटा , महाराष्ट्र शासनाच्या विभागातर्फे राबवण्यात आलेल्या १०० दिवसांची कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमे अंतर्गत, पुणे विभागातील तालुकास्तरीय शासकीय कार्यलयांच्या कामगिरीचे…

शेतीच्या विजेचा प्रश्न सुटल्याने शिरगावातील शेतकऱ्यांतून समाधान

वाळवा,  शिरगाव (ता. वाळवा) येथील शेतकऱ्यांच्या शेतीपंपाच्या लाईटचा प्रश्न अतिशय गंभीर होता. पुरेशी लाईट मिळत नसल्याने ऐन उन्हाळ्यात शेतातील पिके…