इचलकरंजी शहरातील मध्यवर्ती बस स्थानक दिवसेंदिवस चोरट्यांचा अड्डा बनत चाललेला आहे रोज या ठिकाणी छोट्या मोठ्या चोऱ्या होत आहेत मात्र या प्रकारे पोलीस खात्याचे पण दुर्लक्ष होत .असल्याचे दिसून येत आहे यामुळे चोरट्यांना रान मोकळं असल्यासारखे झाले आहे .
गेल्या काही दिवसात दोन महिला प्रवाशांचे तब्बल अडीच तोळे सोने हातोहात लंपास केले या प्रकाराबाबत पोलीस स्टेशनमध्ये नोंद झाली असली तरी मध्यवर्ती बस स्थानक त्यामध्ये वाढत्या चोरी रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने खोस पावले उचला उचलावी अशी नागरिकांची मागणी आहे.