IPL 2025 Playoff : मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये स्थान मिळवणार? सात सामन्यांचं गणित असं सोडवावं लागणार

मुंबई इंडियन्स हा आयपीएलमधील सर्वात तगडा संघ मानला जातो. पण मागच्या काही वर्षात दिग्गज खेळाडूंचा भरणा असून नजर लागली आहे.…

Summer Eye Care : बदलत्या ऋतूमध्ये डोळ्याची काळजी कशी घ्यावी? जाणून घ्या तज्ञांचे मत

उन्हाळ्याला सुरूवात झाली आहे. उन्हाळ्यात तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे महत्त्वाचे असते. उन्हाळ्यात तुमच्या त्वचेची आणि आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे…

वानखेडेवर विराट कोहली अन् सूरज चव्हाण समोरासमोर आले तेव्हा.…

‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण आता मराठी सिनेसृष्टी गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. सूरज चव्हाण लवकरच मोठ्या पडद्यावरुन…

सांगोला येथे उद्या मोफत सर्वरोग निदान महाआरोग्य तपासणी शिबिर; मोफत औषधे वाटपे

सांगोला येथे उद्या गुरूवार दि. 10 एप्रिल 2025 रोजी सकाळी 10 ते सायं.5 पर्यंत या वेळेत सांगोला शहरातील कडलास रोड,…

सांगोला तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांना शासनाने तातडीने मोफत पाच ब्रास वाळूचा पुरवठा करावा: अध्यक्ष नितीनभाऊ रणदिवे

सांगोला तालुक्यात मोठ्या प्रमाणात घरकुल लाभार्थ्यांचा समावेश असून शासनाकडून घरकुलासाठी मिळणारा निधी अपुरा पडत आहे. शासनाने नुकतेच जाहीर केले आहे…

सांगोला शहरात धुळीच्या प्रदुषणाने वाढले सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण

सांगोला शहरात भुयारी गटारींची कामे सुरू असून शहरात सर्वत्र धुळीचे लोट पहावयास मिळत आहेत. बदलत्या हवामानामुळे तसेच शहरातील धुळीच्या प्रदूषणामुळे…

इस्लामपुर येथे उदया रोजी चमत्कार सादरीकरण कार्यशाळेचे आयोजन

इस्लामपूर भारतीय समाज अधिक विज्ञाननिष्ठ व विवेकी बनवा या उद्देशाने इस्लामपूर येथे विवेक जागर संस्था, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा…

इस्लामपूर शहरामधील बेकायदेशीर बांधकामे आणि अतिक्रमणे रोखणार; पृथ्वीराज पाटील 

इस्लामपूर शहराला जिल्ह्यातील भौगोलिक महत्त्व मोठे आहे. त्यामुळे यापुढील काळात शहराचा नियोजनबद्ध विकास करणे गरजेचे आहे. त्यासाठी पालिका हद्दीमध्ये बेकायदेशीर…

वाळवा तालुक्यातील रेठरेहरणाक्ष फाट्याजवळ वाहनाच्या धडकेमध्ये दोघे भाऊ गंभीर जखमी

नितीन धर्मा चव्हाण आणि गणेश अशोक चव्हाण दोघे राहणार कराड अशी अपघातात जखमी चुलत भावांची नावे आहेत. याबाबत मधुकर धर्मा…

आटपाडी तालुक्यातील राजेवाडी तलावाच्या पाण्याने शेतकऱ्यांना दिलासा; पिकांना जीवदान

राजेवाडी तलावातून पाणी सोडल्याने शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे. या पाण्यासाठी शेतकर्यांनी नुकताच रास्ता रोको केल्यामुळे हे पाणी सोडण्यात आले. पाण्याची…