रेंदाळात सौरऊर्जा प्रकल्पाबाबत केवळ बैठकीचा फार्स; वीज मागणीला वाटाण्याच्या अक्षता

रेंदाळ गावच्या हितांच्या मागण्यासाठी सौरऊर्जा प्रकल्पातून ठोस मागण्यासाठी संघर्ष करणाऱ्या डॉ. सचिन मेथे यांना तहसीलदार आयोजित आश्वासक बैठकीत मार्ग काढताना…

हुपरीत आटणीच्या दुकानात कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या 

विलास सुर्यवंशी हा जालिंदर पाटील रोड हुपरी येथील धनराज सुर्यवंशी यांच्या आटणीच्या दुकानात कामाला होता. दुकानाची चावी विकास याचेकडे असल्याने अपरात्री त्याने…

कोल्हापूर जिल्हा शिवसेनाप्रमुख रविंद्र मानेंच्या नेतृत्वाखाली होणार जिल्ह्यात एल्गार; आकासह साथीदारांना फाशी द्या

संतोष देशमुख यांची हत्या अतिशय वाईट पध्दतीने करण्यात आली. ही मुळात घटनाच अतिशय वेदनादायी आहे. त्यांच्या हत्येप्रकरणातील वाल्मिक कराड याच्यासह…

इचलकरंजी महापालिकेचे उपायुक्त प्रसाद काटकर यांची बदली 

मार्च २०२४ मध्ये इचलकरंजी महानगरपालिकेचे दुसरे उपायुक्त म्हणून प्रसाद काटकर यांनी पदभार स्विकारला होता. त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये प्रशासकीय कामकाजामध्ये कामाची…

इचलकरंजी येथे सूत विक्री व्यवहारातून सव्वा कोटीची फसवणूक; एकास अटक

मनिषकुमार धूत यांचा सूत व कापड खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांची क्रिशव फॅबटॅक्स या नावाची फर्म आहे. हुलगेश्वरी रोडवर असलेल्या या…

आरोग्यासाठी वरदान आहेत शेवग्याच्या शेंगा, भाजीमध्ये दडलेत ‘हे’ आश्चर्यकारक फायदे

निरोगी आरोग्यासाठी आपल्या आहारात भाज्यांचा समावेश करणे खूप महत्वाचे आहे. भाज्यांचे सेवन केल्याने आपण अनेक आजारांपासून दूर राहतो. यामध्ये रोजच्या…

कोण आहे हा नावाडी, ज्याने महाकुंभमध्ये 45 दिवसात कमावले 23 लाख रुपये

महाकुंभचे समारोप झाला आहे. महाकुंभ २०२५ नंतर आता पुढील सिंहस्थ कुंभ मेळा २०२८ मध्ये मध्यप्रदेशातील उज्जैनमध्ये होणार आहे. महाकुंभ २०२५…

रणवीर अलाहाबादिया याला सुप्रीम कोर्टाचा दिलासा, शो सुरू करण्यास मिळाली परवानगी, पण एकच अट घातली… काय ?

‘इंडियाज गॉट लॅटेंट’ या शोमध्ये स्वत:च्या पालकांविषयी अश्लाघ्य भाषेत कमेंट केल्यानंतर देशभरात टीकेच्या रोषाला सामोरे जावे लागलेल्या युट्युबर रणवीर अलाहाबादिया…

मोठी बातमी ! हसन मुश्रीफांनी वाशिमच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोडली

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्याबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. हसन मुश्रीफ यांनी…

सरकारकडून आनंदवार्ता, प्रतिज्ञापत्रासाठी 500 रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ, राज्यातील लाखो विद्यार्थी, नागरिकांना मोठा दिलासा

राज्य सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच नागरिकांना मोठा दिलासा दिला. आता शासकीय कामासाठी नागरिकांचा खिसा कापल्या जाणार नाही. त्यांना प्रमाणपत्रासाठी…