शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूरला व्हावे: आमदार सुहास बाबर

छत्रपती शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर येथे व्हावे, राजवाडी तलावजवळील जलसेतूचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे तसेच आटपाडी तालुक्यातील शेंडगेवाडी गावाची…

आष्ट्यात कॅनॉलमध्ये पडलेल्या बैलाला जीवदान ; जेसीबीच्या सहाय्याने काढले बाहेर

आष्टा येथील प्राणीप्रेमींनी पंधरा फूट खोल कॅनॉलमध्ये पडलेल्या बैलाला जेसीबीच्या साहाय्याने वरती काढून जीवदान दिले. बघ्यांची गर्दी, गर्दीतील आरडाओरड, मोकाट…

सामुदायिक शेतीतून शेती किफायतशीर ठरेल: डॉ. चेतन नरके 

शेती हा व्यवसाय असून भौगोलिक परिस्थितीचे ज्ञान असणे आवश्यक आहे. पिकांची विचारपूर्वक निवड, टेक्नॉलॉजीचा वापर, तांत्रिकदृष्ट्या मार्गदर्शन व प्रोसिडींग इंडस्ट्रीज…

आष्ट्यात लहरी हवामानामुळे नागरिक गारठले

आष्टा शहर आज धुक्यात न्हाले. मध्यरात्रीपासून सकाळी दहापर्यंत शहरावर धुक्याचे वास्तव्य, आभाळाचे सावट, अन बोचऱ्या थंडीची मोहर असे वातावरण होते.…

मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री प्रकाश आबिटकर यांचे कोल्हापुरात जल्लोषी स्वागत…

राज्य मंत्रिमंडळ स्थापनेनंतर मंत्री हसन मुश्रीफ व मंत्री प्रकाश आबिटकर यांचे कोल्हापुरात प्रथमच आगमन झाले. त्यांची शहरातून जल्लोषी मिरवणूक निघाली.…

Mumbai Metro Jobs: मुंबई मेट्रोमध्ये थेट भरती, परीक्षेची गरज नाही; 2 लाखांपर्यंत मिळेल पगार!

मुंबईत चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (MMRCL) मध्ये विविध…

तरुणांसाठी खुशखबर! TATA कंपनीत नोकरीची संधी; पात्रता आणि अर्ज कसा करायचा?

चांगल्या कंपनीत जास्त पगाराची नोकरी मिळावी, अशी सर्वांचीच इच्छा असते. त्यात अनेकांचे टाटासारख्या मोठ्या कंपनीत काम करण्याचे स्वप्न असते. आताच्या…

Asia Cup : आशिया कप स्पर्धेवर भारतीय महिला संघाने कोरलं नाव, 41 धावांनी बांग्लादेशवर मिळवला विजय

अंडर 19 आशिया कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारत आणि बांग्लादेश हे दोन संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात नाणेफेकीचा कौल…

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना एकनाथ शिंदेंकडून गुडन्यूज, योजनेबाबत दिली सर्वात महत्त्वाची माहिती

राज्यातील ज्या कुटुंबांचं उत्पन्न हे अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जाणून घ्यायचे आहे? तर हे पाच चित्रपट अवश्य पहा

भीमराव आंबेडकर हे मध्य प्रदेशातील महू गावात राहणारे रामजी मालोजी सपकाळ आणि भिमाबाई सकपाळ यांचे चौदावे अपत्य होते. लहानपणापासूनच आंबेडकरांना…