आम. आवाडेंसमोर मद्यधुंद सहा. तलाठ्याच्या झोकांड्या,निलंबित करण्याच्या वरिष्ठांना सूचना

इचलकरंजी, सांगली नाका परिसरातील रस्त्याचे रुंदीकरण व सुशोभिकरण कामाची पाहणी करण्यासाठी आलेल्या आमदार राहुल आवाडे यांच्यासमोर सहाय्यक तलाठी मद्यधुंद अवस्थेत…

विरोधकांचा ‘सत्याचा मोर्चा’ थोड्याच वेळात, मतचोरी विरोधातील वादळ मुंबईत धडकायला सुरुवात

निवडणूक आयोगाच्या विरोधात विरोधकांचा आज सत्याचा मोर्चा आहे. या मोर्चाची जय्यत तयारी करण्यात आली असून जवळपास राज्यातील सर्व विरोधी पक्ष…

कुंभोज जि. प. मतदार संघात राजकीय घडामोडींना वेग

कुंभोज,  कुंभोज (ता. हातकणंगले) जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर कुंभोज मतदारसंघात राजकीय समीकरणांचे तारे पुन्हा गुंतले आहेत. मतदारसंघ सर्वसाधारण महिलांसाठी खुला…

ग्रामीण महाराष्ट्राची लाईफ लाईन सुसाट… ‘लालपरी’मुळे सरकार मालामाल !

दिवाळीत गावी जाणाऱ्या आणि माघारी येणाऱ्या नागरिकांसाठी पुणे एसटी विभागाने 17 ते 27 ऑक्टोबरदरम्यान अतिरिक्त बस सोडल्या होत्या. या अकरा…

सर्वाधिक आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने जिंकणारे संघ, टीम इंडियाचा कितवा नंबर ?

ऑस्ट्रेलियाने टीम इंडिया विरुद्धची 3 सामन्यांची मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. त्यानंतर पहिला टी 20i सामना पावसामुळे रद्द झाला. तर…

विरोधकांच्या मोर्चाविरोधात भाजपचे मेगा आंदोलन ; मुंबईत दोन्ही गट आमने-सामने ?

आज महाविकास आघाडी, मनसे आणि विरोधकांचा मुंबईत सत्याचा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. फॅशन स्ट्रीटवरून हा मोर्चा सुरू होईल. त्यानंतर…

Today 1 November 2025 : खुशखबरी मिळणार की टेन्शन वाढणार ?

ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य…

१० नोव्हेंबरपर्यंत ऊस दर जाहीर करा अन्यथा आंदोलन

वाळवा,  हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखान्याने प्रतिटन उसाला विना कपात रू ३७५१ दर आणि मागील हंगामातील रू २०० हप्ता…

भाविकांना कमी वेळेत विठ्ठलाचे सुलभ दर्शन होणार

  पंढरपूर,  पंढरपूर शहरात कार्तिक यात्रेच्या सोहळ्यासाठी महाराष्ट्रासह इतर राज्यातून वारकरी भाविक वारी पोहोच करण्यासाठी येत असतात. यामध्ये सुमारे आठ ते दहा…

कितीही भांडण-तंटे झाले तरी, भारत-अमेरिका परस्परांचे खास मित्रच राहणार

सध्या भारत-अमेरिकेमध्ये तणाव आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ नितीमुळे भारताने रशिया आणि चीन सोबतची आपली मैत्री दृढ केली. त्यामुळे अनेकांना…