ऊसदराची बैठक निष्फळ; राजू शेट्टींनी दिला आंदोलनाचा इशारा

सांगली जिल्ह्यातील ऊस दराचा तिढा सोडवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील तिसरी बैठकही काल निष्फळ ठरली. कारखानदारांनी 3150 रुपये देण्यास सहमती दर्शवली. मात्र…

करमाळा तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावांची केंद्रीय दुष्काळ पथकाकडून पाहणी!

दुष्काळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करताना केंद्रीय पथकाकडे करमाळा तालुक्याच्या घोटी, वरकुटे, नेरले व सालसे या गावातील शेतकऱ्यांनी जिल्ह्यात कमी पाऊस…

आता लवकरच बाजारभावापेक्षा 35 रुपयांनी स्वस्त मिळणार कांदा!

गेल्या काही दिवसांपासून कांदा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एकीकडे कांद्याचे भाव झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहक नाराज आहे. तर…

सांगोला तालुक्यात केंद्रीय सरकारच्या पथकाने केली दुष्काळग्रस्त भागाची पाहणी!

यावर्षी सांगोला तालुक्यात कमी पाऊस झाल्याने राज्य शासनाने माळशिरस, बार्शी, सांगोला, माढाव करमाळा या पाच तालुक्यात तर जिल्ह्याच्या उर्वरित तालुक्यातील…

आजपासून केंद्रीय पथकाकडून मराठवाडा, उ.महाराष्ट्राचा दौरा! दुष्काळाची करणार पाहणी

राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील निर्माण झालेल्या दुष्काळ पाहणीसाठी केंद्रीय पथक महाराष्ट्रात दाखल झाले आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाचे 12 सदस्यांचे पथक राज्यातील…

गारपिटीमुळे भाज्यांचे नुकसान; आवक कमी झाल्याने भाज्या महागल्या

यंदाच्या वर्षी वातावरणात झालेल्या बदलांमुळे (Changes in Weather) शेतकर्‍याला (Farmers) प्रचंड नुकसान (Loss) सहन करावे लागले आहे. अवकाळी पावसामुळे पिके…

सांगोला तालुक्यातील डाळिंब उत्पादक शेतकरी संकटात!

बदलत्या वातावरणामुळे डाळिंबावरील मर व तेलकट रोगामुळे डाळिंब उत्पादक शेतकरी पुरते हवालदील झाले आहेत.डाळिंबावर पडलेल्या मर व तेलकट रोगामुळे उध्वस्त…

बळीराजाला कर्जमुक्त करा,वीज बील माफ! राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करा; विजय वडेट्टीवार यांची मागणी

दुष्काळ, पाणी टंचाई, अवकाळी पाऊस, गारपीट, पिकविमा कंपन्यांची मुजोरी, हमीभावाचे गाजर, निर्यात बंदीचा फटका, बोगस बियाणे तसेच सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे…

आता लसणाची फोडणी महागली! आवक घटल्याने इतकी झाली भावात वाढ

वाढत्या महागाईने सर्वचजण खूपच त्रस्त झालेले आहेत. त्यामुळे प्रत्येकाचेच बजेट कोलमडले आहे. प्रत्येक महिन्याला गृहिणींचे बजेट कोलमडत असते. कधी गॅस…

गरिबांची भाकर महागली! उत्पादन घटल्यानेज्वारी अडीच ते 5 हजार रुपये क्विंटल

सतत होत असलेली महागाई यामुळे सर्व सामान्य जनता खूपच होरपळून निघत आहे. मागील अनेक वर्षापासून गरिबांचा आहार मानली जाणारी ज्वारी…