पीएम किसान योजनेच्या 6000 रुपयांसाठी अर्ज नेमका कसा करायचा? जाणून घ्या A टू Z माहिती

सध्या देशभरातील शेतकऱ्यांना पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेचा (PM Kisan Samman Nidhi) लाभ मिळत आहे. या योजनेच्या अंतर्गत वर्षाला 6000…

खानापूर परिसरामध्ये पावसाने खरिपाला दणका!छाटणी पुन्हा लांबणीवर…

गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने खानापूर घाटमाथ्यावर पुन्हा हजेरी लावली. शनिवारी पहाटेच्या सुमारास घाटमाथ्यावरील खानापूर, सुलतानगादे, बेनापूर, पळशी, करंजेसह…

मेथीचे पीक तुम्हाला बनवेल श्रीमंत, जाणून घ्या या शेतीच्या सोप्या पद्धती

एक काळ होता जेव्हा भारतातील शेतकरी फक्त पारंपारिक शेती करत असत. पण आता हळूहळू वातावरण बदलत आहे. शेतकरी आता इतर…

सप्टेंबर महिन्यात या भाजीपाला पिकांची करा लागवड होईल बंपर कमाई

मित्रानो जसं कि आपणास ठाऊकच आहे रब्बी पिकांची पेरणी सप्टेंबर महिन्यापासून सुरू होते, तसेच हा महिना भाजीपाला लागवडीसाठीही उत्तम आहे.…

खानापूर घाटमाथ्यावर द्राक्ष छाटणीस सुरुवात

खानापूर घाटमाथ्यावर द्राक्ष छाटणीस सुरुवात झाली आहे. पावसाचे वातावरण असूनही सुलतानगादे परिसरातील बागायतदारांनी धाडसाने सप्टेंबर महिन्यातच द्राक्ष बागांच्या छाटण्या घेण्यास…

पीएम किसानचा 18 वा हप्ता या दिवशी होणार जारी! त्वरित करा….

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या 18 व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता 18 व्या हप्त्यासाठी त्यांना जास्त…

Shettale Yojana : शेततळ्यासाठी शेतकऱ्यांना मिळणार आता दीड लाखाचे अनुदान! लगेचच घ्या फायदा…..

राज्यातील शेतकऱ्यांना शेततळ्यासाठी तब्बल दीड लाख रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. शेततळ्यामुळे शेतकऱ्यांना शाश्वत पाण्याची सोय उपलब्ध होते. परिणामी त्यांना…

आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समिती डाळिंब सौदे बाजारात डाळिंबाला प्रतिकिलोस 411 रुपये दर

आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समिती डाळिंब सौदे बाजारात शुभम शशिकांत कोरटकर (रा. गुरसाळे ता. माळशिरस) यांच्या डाळिंबाला प्रति किलो 411…

सांगोला तालुक्यातील शेतकरी बांधवासाठी होणार पिक स्पर्धा…..

पिकांचे उत्पादकता वाढवण्यासाठी विविध प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांचा गौरव व्हावा या दृष्टीने राज्य सरकारने बाजरी मका सूर्यफूल व तूर या खरीप…

वाळवा तालुक्यातील पिकांचे पंचनामे पूर्ण

वाळवा तालुक्यातील कृष्णा व वारणा नद्यांना आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या ४ हजार ३३ शेतकऱ्यांच्या पाण्याखाली गेलेल्या १ हजार २५ हेक्टर शेतीचे…