निवडणुकीची रणधुमाळी! मविआ आणि महायुतीची आज पहिली यादी येणार

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. निवडणूक आयोगाने काल याबाबतची घोषणा केली. 20 नोव्हेंबर ला मतदान होईल. 23 नोव्हेंबरला निकाल…

विधानसभा निकालानंतर फक्त तीन दिवस! अन्यथा राज्यात राष्ट्रपती राजवट

महाराष्ट्रात विधानसभेचा बिगूल वाजला. केंद्रीय निवडणूक आयोगाने १५ ऑक्टोंबर रोजी महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभेच्या निवडणूक तारखांची घोषणा केली. आता राज्यात…

विधानसभा निवडणुकीत खानापूर मतदारसंघात नवा ट्विस्ट……

महाविकास आघाडीत सांगली जिल्ह्यातल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मतदारसंघ वाटणीमध्ये काँग्रेस पलूस, कडेगाव, सांगली आणि जत तर राष्ट्रवादी शिराळा, वाळवा, तासगाव…

मविआतील इच्छुकांची वाढली धाकधूक! इचलकरंजी मतदारसंघात…….

विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक जागा काँग्रेसकडे जाणार असल्याची शक्यता आहे. काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री आमदार सतेज पाटील यांनी…

Maharashtra Assembly Election : विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले! २० नोव्हेंबरला मतदान, २३ तारखेला निकाल

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजलेय. केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज राज्यातील विधानसभा निवडणुकीची घोषणा केली. २० नोव्हेंबर रोजी…

इस्लामपूर येथे सांगता सभा अन् तीच जयंत पाटील यांच्या विजयाची सभा

ऑगस्ट क्रांती दिन आणि जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून ९ ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान शिवनेरी किल्ल्याच्या पहिल्या…

आवाडे यांनी हाळवणकर यांचे आशीर्वाद घेण्याचा केला प्रयत्न मात्र…..

संजय गांधी निराधार योजनेच्या वतीने श्रीमंत ना. बा. घोरपडे नाट्यगृहात आयोजित संजय गांधी निराधार योजनेच्या दोन हजार ३०० मंजूर लाभार्थ्यांना…

मुंबई प्रमाणे पुण्यातही सांगोला भवन उभारणार; मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील

रविवार पुणे येथील नवले लॉन्स येथे सांगोलाकरांसाठी स्नेहमेळावा आयोजित केलेला होता. हाताला काम आणि आपल्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून आपल्या…

अजित पवारांना सोलापुरात पुन्हा धक्का! जिल्हाध्यक्ष दिपकआबा साळुंखेंनीच सोडला पक्ष 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सोलापूरमध्ये पुन्हा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे यांनी विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी आपल्या…

आचारसंहितेचे धासकीने प्रशासकीय यंत्रणा गतिमान….

राज्यातील विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कधीही लागू शकते ,त्याआधी आपापली कामे पूर्ण करून घेण्यासाठी जिल्हा परिषद ,जिल्हा नियोजन समिती ,विविध शासकीय…