कोल्हापूरकरांचे पुन्हा वाढले टेन्शन! धरणाचे सर्व दरवाजे उघडले…..

चार दिवसांच्या विश्रांतीनंतर कोल्हापूरच्या पाणलोट क्षेत्रात पुन्हा मुसळधार पाऊस सुरू आहे. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या…

या महिलांना मिळणार 3 गॅस सिलेंडर मोफत….

केंद्र सरकारच्या पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या राज्यातील सुमारे ५२ लाख १६ हजार लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबांना…

या दिवसापासून जाणार एसटी कर्मचारी पुन्हा संपावर….

राज्यातील एसटी कर्मचारी पुन्हा एकदा 9 ऑगस्टपासून संपावर जाणार आहे. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटीच्या कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात यावे या प्रमुख…

राज्यात पुन्हा एकदा सुरू होणार जोरदार पाऊस! या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

राज्यात गेल्या काही दिवसांपासून जारदार बरसत असलेल्या पावसाने २ दिवस विश्रांती घेतल्याचे पहायला मिळत आहे. यातच आता दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर…

५ लाखापर्यंत मिळणार मोफत उपचार! असा करा अर्ज

केंद्र सरकार नागरिकांसाठी नेहमी नवनवीन योजना राबवत असतात. सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक मदत मिळावी यासाठी अनेक योजना राबवल्या आहेत. त्यातील एक…

या तारखेला जमा होणार नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच या योजनेअंतर्गत…

महाराष्ट्राच्या राजकारणाला ‘या’ दोन दिवशी मोठे धक्के बसणार! चार गटांचा होणार फैसला

राज्याच्या राजकारणात सध्या पडद्यामागे प्रचंड घडामोडी घडत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष जोरदार कामाला लागले आहेत. प्रत्येक पक्षाच्या…

मोठी बातमी! भाजप आमदाराचा राजीनामा, हरिभाऊ नानांच्या जागी कोण?

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 27 जुलै रोजी देशात अनेक राज्यपालांची नियुक्ती केली. त्यातील काही नेते महाराष्ट्रातील आहेत.छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री…

ठाण्याच्या माजी जिल्हाप्रमुखांच्या मुलाचा विरारमध्ये संशयास्पद मृत्यू!

 विरारमध्ये ठाण्याचे शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख रघुनाथ मोरे यांचा मुलगा मिलिंद मोरेंना केलेल्या मारहाणीनंतर त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची माहिती समोर…

NCERT च्या रिपोर्टमध्ये आला नवा फॉर्म्युला,फक्त १२वीत अभ्यास करून भागणार नाही!

काही दिवसात १२वीच्या निकालात ९वी, १०वी आणि ११वीचे गुण देखील महत्वाची भूमीका बजावू शकतात. NCERT चे युनिट PARAKH ने तयार…