शक्तीपीठला वाळवा तालुक्यातील एक इंचही जमीन देणार नाही
शक्तीपीठ महामार्ग हा विकासाच्या नावाखाली शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण जनतेला उद्ध्वस्त करण्याचा नियोजित कट आहे. सिंचनाखालील असणारी सुपीक शेती, गावे…
शक्तीपीठ महामार्ग हा विकासाच्या नावाखाली शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण जनतेला उद्ध्वस्त करण्याचा नियोजित कट आहे. सिंचनाखालील असणारी सुपीक शेती, गावे…
ईश्वरपूर शहरातील अवैध इमारतींवर लागू असलेला संपूर्ण शास्ती कर शासनाने माफ करावा, असा ठराव ईश्वरपूर नगरपालिकेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत सर्वानुमते…
येथील आठवडी बाजाराच्या स्थलांतरास विरोध करत भाजीपाला विक्रेत्यांनी सोमवारी नगरपालिकेवर मोर्चा काढला. व्यापाऱ्यांचा विरोध पाहता रविवारचा बाजार आहे त्याच ठिकाणी…
पश्चिम महाराष्ट्रातील इस्लामपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक पदावर असताना तत्कालीन डॉ. रघुनाथ राजाराम भोई यांनी दिव्यांग प्रमाणपत्राचे नूतनीकरण न…
शरद पवार यांच्या हयातीत राष्ट्रवादी पक्ष पुन्हा एकत्र करायचा अशी अजितदादांची मनोमन इच्छा होती, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार…
पेठ-शिराळा मार्गावर रेठरे धरण येथील तलावाजवळील शेतकरी मठका मिसळ जवळ ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीस पाठीमागून धडक देवून झालेल्या अपघातात शिराळा…
चार देशी बनावटीची पिस्तुले, जिवंत काडतुसे आणि एक मॅगझीनसह २ लाख ५० हजार रुपये किंमतीच्या प्राणघातक शस्त्रसाठा ईश्वरपूर पोलिसांनी जप्त…
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका निःपक्षपाती व्हाव्यात, लोकशाहीच्या या उत्सवास करणी, जादूटोणा अशा अंधश्रद्धांचा आधार घेतला जात आहे, ही…
पेठ (ता. वाळवा) येथील एका कॉलेजवर सुरू असलेल्या कबड्डी स्पर्धेदरम्यान झालेल्या वादातून विद्यार्थ्यावर चाकूने हल्ला केल्याचा प्रकार गुरुवारी दुपारी घडला.…
ईश्वरपूर पोलिस ठाणे हद्दीतील गहाळ झालेले सुमारे 18 लाख 27 हजार किमतीचे वेगवेगळ्या कंपनीचे तब्बल 102 मोबाईल पोलिसांनी मूळ मालकांना…