उजनीतून सोडलेले उजव्या कालव्याचे पाणी बंद..
उजनी धरणातील पाणीसाठा सध्या उणे ११ टक्क्यांपर्यंत आला असून, धरणातील मृतसाठा ५८ टीएमसी आहे. मृतसाठ्यात अंदाजे १८ टीएमसी गाळ असून,…
उजनी धरणातील पाणीसाठा सध्या उणे ११ टक्क्यांपर्यंत आला असून, धरणातील मृतसाठा ५८ टीएमसी आहे. मृतसाठ्यात अंदाजे १८ टीएमसी गाळ असून,…
तासगाव – कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात दिवंगत उपमुख्यमंत्री आर.आर. पाटील (आबा) आणि विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांचा संघर्ष संपूर्ण राज्याने पहिला…
स्वराज्य पक्ष संघटनेचे संस्थापक आणि माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांचा आज रविवारी ( 11 फेब्रुवारी ) वाढदिवस आहे. हा वाढदिवस…
कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण होणार नाही यासाठी मित्राच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहे. केंद्रातील निती आयोगाप्रमाणे राज्या मित्रा…
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची परीक्षा आता ४५ दिवसांऐवजी अवघ्या ३० दिवसांतच उरकली जाणार आहे.विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून सत्र परीक्षेचा…
शालेय शिक्षण विभागाच्या आदेशानुसार जिल्हा परिषदेसह खासगी अनुदानित शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमधील शिक्षकांचे वेतन दरमहा १ तारखेला होणे अपेक्षित आहे.…
इच्छामरण या विषयावर प्रत्येक व्यक्तीची, देशाची, धर्माची, समाजाची वेगवेगळी भूमिका आहे. त्यामुळेच इच्छामरण असावं की नसावं, या विषयावरून आपल्याकडे वर्षानुवर्षे…
खेड्यापाड्यात आणि दुर्गम भागात बँकिंग किंवा एटीएम सुविधा उपलब्ध नाहीत. अशा भागात आधार सक्षम पेमेंट प्रणाली लागू केली जाते. म्हणजेच…
अवकाळी पावसाने विदर्भाला झोडपून काढले आहे. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे विदर्भातील शेतकऱ्यांच्या शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशातच आगामी…
सहकारी बँकांनी विकास आणि विस्तारासोबत ग्राहकांचे हित जपावे असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं. सहकारी बँकेच्या संचालकांनी शेतकरी, कष्टकरी,…