आजपासून रायगड किल्ला पर्यटकांसाठी बंद!

मुंबईसह कोकण किनारपट्टीवर मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुंबईत झालेल्या जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोकणातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात…

बोरगाव येथे पावसाचे पाणी साठून शेकडो एकर शेती बनली नापीक

बोरगाव (ता. वाळवा) येथील शेकडो एकर जमीन वर्षानुवर्षे पावसाळ्यात पाण्याखाली जात असल्याने नापीक व क्षारपड बनत आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता…

इस्लामपूर येथील साखराळेत राष्ट्रवादीची बैठक…

इस्लामपूर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री आमदार जयंत पाटील हे पालकमंत्री असताना सांगली जिल्ह्यात मॉडेल स्कूल व…

सोलापुरात जिल्हा परिषद शिक्षक भरती….

पूर्वी जाहीर केलेली शिक्षक भरती सध्या सुरू आहे. जुलैअखेर किंवा ऑगस्टच्या पहिल्याच आठवड्यात जिल्हा परिषदांच्या शाळांमधील रिक्त ३० टक्के पदांपैकी…

हुपरी पाणीपुरवठाच्या टेंडर प्रक्रियेवर कारवाई !

हुपरीसाठी ४६ कोटी रुपये खर्च करून राबविण्यात येणाऱ्या नळपाणीपुरवठा योजनेची टेंडर प्रक्रिया ही पारदर्शक पद्धतीने न राबविता मॅनेज टेंडर पद्धतीने…

मोहरम आजपासून पीर प्रतिष्ठापना होणार…..

कोल्हापुरातील सामाजिक ऐक्याचे प्रतीक असलेल्या आणि हिंदू-मुस्लीम समाजाने एकत्रित येऊन सण साजरा करण्याची प्रदीर्घ परंपरा असलेला मोहरम सण आज, सोमवारपासून…

काँग्रेस नेते इचलकरंजीच्या उमेदवारीसाठी ….

इचलकरंजी विधानसभेची जागा गेली अनेक वर्षे काँग्रेस लढवत आहे. महायुती झाल्यामुळे ही जागा काँग्रेसकडे पूर्ववत राहणार की राष्ट्रवादी अथवा शिवसेनेकडे…

विश्वविजेत्या Team India ला मिळालेल्या बक्षीसाचे वाटप! कोणाला किती रूपये मिळणार?

विश्वविजेत्या भारतीय संघाला बक्षीस म्हणून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) १२५ कोटी रूपये देण्याची घोषणा केली. रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम…

आशिया कपसाठी टीम इंडियाची घोषणा! दोन खेळाडू बाहेर, कॅप्टन कोण?

टी-20 वर्ल्ड कपवर मेन्स टीम इंडियाने नाव कोरत इतिहास रचला. फायनलनमध्ये टीम इंडियाने साऊथ आफ्रिका संघाचा पराभव केलेला. टीम इंडियाने…

वारकऱ्यांसाठी इचलकरंजीतून २१ हजार भाकरी रवाना……

सध्या आषाढी वारीनिमित्त गावागावाहून दिंड्या पंढरपूरकडे रवाना झाल्या आहेत. इचलकरंजी आषाढी वारीमधील वारकऱ्यांसाठी २१ हजार भाकरी- खरडा शहरातून लोणंदला पाठविण्यात…