जयंत पाटील यांची ग्वाही! जनता आताही ‘मविआ’लाच देणार सत्ता
भाजपने राज्यात शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष फोडत विरोधी पक्ष कमकुवत करण्याचा प्रयत्न केला, मात्र जनतेने त्यांना लोकसभेत धडा शिकवला. महाविकास…
भाजपने राज्यात शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष फोडत विरोधी पक्ष कमकुवत करण्याचा प्रयत्न केला, मात्र जनतेने त्यांना लोकसभेत धडा शिकवला. महाविकास…
सांगोला तालुक्यातील कोळा परिसरात सांगोला मतदारसंघाचे आमदार शहाजी बापू पाटील यांच्या आमदार फंडातून व 25/15 या योजनेतून कोळे गावासाठी आलेला…
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासाच्या सुमारे 305 कोटी 63 लाख रुपयांच्या आराखड्यांना आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्यस्तरीय शिखर…
भारती एअरटेलच्या यूझर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. ग्राहकांना डिजिटल फसवणुकीपासून वाचवण्यासाठी कंपनीने विशेष प्रोग्राम हाती घेतला आहे. बनावट कॉल्स आणि…
खानापूर घाटमाथ्यावरील अनेक गावांसाठी वरदान ठरलेल्या सुलतानगादे साठवण तलावाच्या सांडव्यात व मुख्य भिंतीवर काटेरी झाडाझुडपांचे साम्राज्य मोठ्या प्रमाणात पसरले आहे.…
विसरलेला मोबाईल घेण्यासाठी बांधकामाच्या ठिकाणी आलेल्या परप्रांतीय मजुराचा उंचावरून पडून दुर्दैवी मृत्यू झाला.हरिओमनगर येथील बांधकामाच्या ठिकाणी ही घटना घडली. आनंद…
कोल्हापूर आणि गुजरातचे व्यापारी संबंध असल्याने कोल्हापूरहून अहमदाबादला नियमितपणे ये-जा करणाऱ्या ग्राहकांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे २७ ऑक्टोबर पासून कोल्हापूर-…
रेंदाळ ग्रामपंचायत प्रशासनाने यापूर्वी ३४ कोटी ५५ लाखांच्या योजनेसाठी शासन दरबारी पाठपुरावा केला होता. याकरीता लोकनियुक्त सरपंच सौ. सुप्रिया पाटील…
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रत्येक पक्षाची जोरदार तयारी सुरू असलेली पाहायला मिळत आहेत. आगामी विधानसभा निवडणुका या काही महिन्यांवरच येऊन ठेपलेल्या…
टेंभू योजनेचे पाणी आटपाडी तालुक्यातील जास्तीत जास्त भागात पोहोचविण्यासाठी आमदार अनिलभाऊ बाबर यांनी अहोरात्र कष्ट घेतले आणि त्यामुळेच दुष्काळाचे उच्चाटन…