कोल्हापूर ते पुणेदरम्यान ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ची चाचणी यशस्वी

पुण्याहून सुटणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसची शनिवारी (ता. १४) चाचणी घेण्यात आली. ताशी १८० किमी वेगाने धावण्याची क्षमता असणाऱ्या वंदे भारतसाठी…

इंडिया आघाडीकडून मदन कारंडे यांचे नाव आघाडीवर

सध्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत प्रत्येक पक्षाची जोरदार तयारी सुरू असलेली पाहायला मिळत आहे. अशातच अनेक गणेशोत्सव मंडळांना भेटी तसेच…

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांचा संपर्क दौऱ्यावर भर

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच इच्छुक उमेदवारांनी गणेशोत्सव व अन्य कार्यक्रमाच्या निमित्ताने आपापल्या मतदारसंघातील गावांचा संपर्क दौरा करण्यावर भर दिला…

विद्या मंदिर संभाजीनगर शाळा हातकणंगले तालुक्यात द्वितीय

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याचे केंद्रस्तरीय व तालुकास्तरीय तपासणी मूल्यमापन पूर्ण झाले. यामध्ये सावर्डे केंद्रातून विद्यामंदिर संभाजीनगर…

इच्छुकांची संख्या मोठी पक्ष मात्र अस्पष्ट! मोहिते-पाटलांची भूमिका महत्त्वाची

करमाळ्यातून पुन्हा एकदा आमदार होण्यासाठी विद्यमान आमदार संजय शिंदे व माजी आमदार नारायण पाटील यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे.…

चोरट्यांचा मंदिरांवर डोळा! सोळा दिवसात नऊ मंदिरांत चोरी

सध्याच्या काळात गुन्हेगारी क्षेत्रांमध्ये प्रचंड वाढ होताना दिसत आहे.अनेक ठिकाणी चोरी, मारामारी, खून प्रकरणात भरमसाठ वाढ झालेली आहे इचलकरंजी शहरात…

Sangli News: नागरी वस्तीत सापडले चार फूट मगरीचे पिल्लू

सांगलीच्या आष्टा येथील खोत मळा अमृत नगर रस्त्यावरील नृसिंह मंदिरासमोर झुडपात चार फुटाचे मगरीचे पिल्लू आढळल्याने नागरिकात खळबळ माजली. या…

मंगळवेढा परिसरात अज्ञात ड्रोनच्या घिरट्या!नागरिकांमध्ये भितीचे वातावरण

सांगली जिल्ह्यातील जत आणि सोलापूरच्या मंगळवेढा या परिसरात अज्ञात ड्रोन फिरत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झाले आहे. रात्रीच्या सुमारास…

महावितरणचा हलगर्जीपणाने गेला शेतकरी दाम्पत्याचा जीव!

विजेचा शॉक लागून एका शेतकरी दाम्पत्याचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातल्या दहिटणेत गावात घडली. अंबादास साळुंखे…

रेशनच्या दुकानात १ नोव्हेंबरपासून ‘या’ लोकांना मिळणार नाही धान्य……

भारत सरकार देशातील नागरिकांसाठी अनेक योजना राबवत आहे. देशातील अनेक लोकांना सरकारी योजनांचा लाभ मिळतो आहे. ज्यामध्ये बहुतांश गरीब गरजू…