महाराष्ट्रातील हवामानात मोठा बदल! राज्यात 15, 16 आणि 17 जानेवारीला………

गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रातील थंडीचे प्रमाण काहीसे कमी झाले असून काही ठिकाणी ढगाळ हवामान पाहायला मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांना डिसेंबर…

सर्वात मोठी बातमी! एसआयटीची मागणी मान्य, वाल्मिक कराडला 7 दिवसांची पोलीस कोठडी

बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याला अखेर 7 दिवसांची पोलीस कोठडी…

मा. मंत्री प्रकाश आवाडे आणि आम. राहुल आवाडे इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयाचे पालटणार रुपडे

इचलकरंजी शहरात सध्या अनेक विकासकामांचा धडाका सुरु आहे. आमदार डॉ. राहुल आवाडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अनेक समस्या, प्रश्न सोडविण्यासाठी सर्वोतपरी…

इचलकरंजीत भारतीय जनता पार्टी शहर कार्यालयात मकर संक्रांती दिन उत्साहात साजरा

काल मकर संक्रांतीचा सण मोट्या उत्साहात साजरा करण्यात आला. अनेक भागात गल्लोगल्ली सुहासिनींचा हळदी कुंकू कार्यक्रम साजरे होताना पहायला मिळाले.…

सांगली जिल्ह्यातील सात बसस्थानकांमध्ये काँक्रिटीकरण

अनेक भागात रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे. रस्त्यांमध्ये खड्डे पडल्यामुळे अपघातांच्या प्रमाणात वाढ झालेली आहे. तसेच अनेक भागातील बसस्थानक देखील दुरावस्थेत…

माहेरी आलेल्या विवाहितेने स्वतःचा गळा कापून, पोटात चाकू खुपसून संपवले जीवन

आटपाडी तालुक्यांमध्ये एक हृदय पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आलेली आहे. विवाहितेने केलेल्या आत्महत्येमुळे दहा महिन्यांचा मुलगा पोरका झालेला आहे. आटपाडी…

आमदार राहुल आवाडे यांनी केलेल्या मागणी व पाठपुराव्याला यश…….

इचलकरंजी विधानसभा निवडणुकीत आमदार डॉ. राहुल आवाडे याना मताधिक्क्य मिळाले आणि त्यांची आमदारपदी निवड झाली. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी नागरिकांच्या समस्या…

सिद्धरामेश्वर महाराजांच्या महायात्रेतील भाकणूक….

सध्या सर्वत्र यात्रांचे दिवस सुरु आहेत. गावोगावी खेड्यापाड्यांत अनेक नियोजनबद्ध कार्यक्रम यात्रेनिमित्त घेण्यात येतात. सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेत…

पानपट्टी चालकाला अटक करून लगेच झाली सुटकाही…..

अलीकडच्या काळात गन्हेगारी क्षेत्रात दिवसेंदिवस वाढ होऊ लागल्याने सर्वसामान्य जनतेचे राहणीमान देखील धोक्यात आले आहे. भीतीचे वातावरण आहे. खुलेआम अनेक…

मोठी बातमी! राज्यातील शाळांसाठी CBSE पॅटर्न लागू होणार मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय…..

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मंत्रालयातील सर्वच विभागांसाठी पुढील 100 दिवसांच्या कामकाजाचा आढावा घेतला जात आहे. त्यानुसार शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र…