इचलकरंजी शहरातील अस्वच्छतेचा प्रश्न सुटणार कधी?

वस्त्रनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इचलकरंजी शहरात पाण्याची तीव्र टंचाई तर जाणवतेच त्याचबरोबर या ठिकाणी स्वच्छतेचा प्रश्न देखील खूपच गंभीर बनू…

आटपाडीत युवासेना शाखेची स्थापना : तानाजीराव पाटील

सध्या अनेक भागात विविध विकासकामे, समस्या दूर करणे त्याचप्रमाणे अनेक विविध योजना राबविल्या जात आहे. युवा विजय महाराष्ट्र दौरा उपमुख्यमंत्री…

मा. आ. अॅड. शहाजीबापू पाटील यांच्याकडून राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे सांत्वन

राज्याचे ग्रामविकास मंत्री व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांचे वडील भगवानराव रामचंद्र गोरे (दादा) यांचे दीर्घ आजाराने यांचे…

सांगोला तालुक्यातील या गावच्या ग्रामपंचायत सदस्यांनी मासिक सभेकडे फिरवली पाठ,  सदस्यांच्या अंतर्गत वादामुळे नागरिकांच्या प्रश्नांकडे ग्रामपंचायतचे दुर्लक्ष

सांगोला तालुका हा दुष्काळी भाग म्हणून जगजाहीर आहेच. सध्या या भागात देखील अनेक विकासकामे करण्यास सुरवात होत आहे. सांगोला तालुक्यातील…

सांगोला, मोहोळ, पंढरपूर-मंगळवेढा व माढा या चार विधानसभा मतदारसंघात आज आमसभा, आमसभेत 2 आमदारांमध्ये खडाजंगी!

सध्या सोलापूर जिल्ह्यात अवैद्य वाळू उपसा सुरु आहे. पंढरपूर तालुक्यात आज आमसभा पार पडली. हा तालुका सांगोला, मोहोळ, पंढरपूर-मंगळवेढा व…

इचलकरंजीकर तहानलेलेच! जलवाहिनी बदलण्याचे काम १५ वर्षे झाली तरीही अद्याप अपूर्णच….

इचलकरंजी शहरात पाण्याची तीव्र टंचाई जाणवते. पाण्यासाठी वणवण शहरवासीयांना करावी लागते. सतत लागणारी गळती तसेच अपुरा पाणीपुरवठा यामुळे नागरिकांमध्ये संतप्त…

शंभरहून अधिक वर्षांचा इतिहास असलेल्या विट्यात तब्बल साडेचार हजार विकले यंत्रमाग, यंत्रमाग व्यवसायाला रामराम…..

वस्त्रनगरी म्हणून इचलकरंजी शहर प्रसिद्ध आहेच या ठिकाणी यंत्रमाग कारखान्यांची संख्या खूपच असल्याचे चित्र आहे. त्याचबरोबर विटा शहरात देखील यंत्रमाग…

आमदार जयंत पाटील यांना फडणवीस सरकारकडून स्पेशल ट्रिटमेंट, दोन खास…..

लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीतील राजकीय समीकरणानंतर महायुतीचे सरकार स्थापन झाले. त्यानंतर आमदार जयंत पाटील हे भाजप मध्ये पक्षप्रवेश करणार असल्याच्या…

लहान मुलांमध्ये स्टॉमिना वाढवण्यासाठी ‘या’ 5 पदार्थांचा डाएटमध्ये करा समावेश

बदलत्या वातावरणामुळे लहान मुलांना व्हायरल इनफेक्शन होत असतात. त्यामुळे मुलांच्या आरोग्याची काळजी घेणे ही प्रत्येक पालकांची जबाबदारी असते. कारण आपले…

सोशल मीडियावर रिल्स् टाकत आव्हान देणाऱ्या इचलकरंजीतील तरुणाला पोलिसी समज

अलीकडच्या काळात गुन्हेगारी क्षेत्रात खूपच वाढ होत असल्याचे पहायला मिळत आहे. खून, मारामारी यात वाढ होऊ लागल्याने असुरक्षिततेची भावना निर्माण…