महापालिकेकडून मावा विक्रेते अन्‌ मावा खाऊन थुंकणाऱ्यांवर रस्ता धुवायची कारवाई!

सोलापूर महापालिकेने मावा विक्रेता आणि खाण्याऱ्यांवर दंडात्मक कारवाई मोहीम सुरू केली आहे. शहरातील पानटपरी परिसरातील माव्याचे लाल डाग धुवायला लावले.…

हातकणंगले तालुक्यात खासदारांच्या जोडण्या सुरु…

 लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत अनेक राजकीय समीकरणे बदललेली सर्वानीच पहिली. अनेक पक्षप्रवेश देखील झाले. अनेकांची नाराजी पहायला मिळाली. तर काहींना…

आरोग्यमित्रांच्या मागण्यांबाबत लवकरच बैठक, अन्यथा १२ फेब्रुवारीपासून….

सरकारकडून अनेक विविध योजना राबविल्या जात आहेत. ज्याचा पुरेपूर लाभ देखील होत असल्याचे दिसून येत आहे. एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन…

नऊ ते 26 वर्षांपर्यंतच्या अविवाहित किशोरवयीन मुलींना HPV लस मोफत देणार’; मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर जिल्ह्यातील नऊ वर्षांवरील आणि २६ वर्षांपर्यंतच्या अविवाहित किशोरवयीन मुलींना गर्भाशयाचा कर्करोग प्रतिबंधक मोफत लसीकरण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती वैद्यकीय…

ईव्हीएमवर मतदान झाल्यास निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा!

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला यश मिळाले. तर महाविकास आघाडीला मोठा फटका बसल्याचे आपल्याला पाहायला मिळाले. या निवडणुकीनंतर महाविकास आघाडीच्या…

इस्लामपुरात आ. पाटील नाट्यगृहात १८ ते २१ फेब्रुवारीपर्यंत बिझनेस एक्स्पो २०२५ चे आयोजन

इस्लामपूर बिझनेस फोरम च्या वतीने १८ से २१ फेब्रुवारीपर्यंत  बिझनेस एक्स्पो २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. इस्लामपूर शहर व…

कबनूर पोलीस चौकीची सुव्यवस्था राखण्याची मागणी

प्रत्येक भागात काही ना काही समस्या या आहेतच. या समस्या सोडविण्यासाठी वेळोवेळी नागरिकांमधून मागणी देखील होत असते. या मागण्या काही…

सुतगिरण्यांची उत्पादन क्षमता वाढणार : अशोक स्वामी

वस्त्रनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इचलकरंजी शहरात कारखानदार यांची संख्या खूपच आहे. परगावचे लोक कामानिमित्त इचलकरंजीत वास्तव्यास आलेले आहेत. १ फेब्रुवारी…

मा. आम. प्रकाश आवाडे व आम. राहुल आवाडे यांच्या प्रयत्नातून आयजीएम रुग्णालयाचे पालटू लागले रूपडे

सध्या आमदार डॉ. राहुल आवाडे यांनी इचलकरंजी शहराच्या विकासासाठी कंबर कसली आहे. विकासाच्या दृष्टीने त्यांची पाऊले पडत असल्याचे चित्र दिसतच…

PM Jan Dhan Krishi Yojana : प्रधानमंत्री जनधन कृषी योजना, शेतकऱ्यांना कसा होईल फायदे? सर्व माहिती….

१ फेब्रुवारी २०२५ रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला…