सांगोल्याजवळच्या भीषण अपघातात दांपत्याचा जागीच मृत्यू; मुलगा गंभीर जखमी

सांगोला शिरभावी रस्त्यावर चिंचोली जवळ झालेल्या भीषण अपघातात क्षीरसागर दांपत्याचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचा चौदा वर्षीय मुलगा गंभीर जखमी…

सांगोला तालुक्यातील ३ लाख ७७ हजार जनावरांना मुरघास चां आधार 

सांगोला शहर व तालुक्यात उन्हाचा चटका चांगलाच जाणवू लागला आहे. परिणामी शेतातील पिके उन्हामुळे करपू लागली आहेत. यामध्ये जनावरांच्या चारा…

आटपाडीत तापमान वाढीने रसवंतीगृहात गर्दी; शीतपेयांना नागरिकांची मोठी पसंती

आटपाडी शहरात दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे. उन्हाच्या काहिलीने थंडाव्यासाठी रस्त्यावरील रसवंतीगृह व शितपेयांच्या दुकानावर ग्राहकांची गर्दी वाढू लागली आहे.…

खानापूर येथील स्वामीचा पाझर तलाव व लमाण वस्ती येथील सुतारकी पाझर तलाव पुर्नबांधणी होणे आवश्यक 

खानापूर येथे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांची उपकेंद्र आमदार सुहास भैया बाबर यांनी मंजूर करून आणले असून खानापूर शहर चा विकास…

विटा येथे नशेची इंजेक्शन विकणाऱ्या दोघांना पोलिसांनी केली अटक

नशा करण्यासाठी वापरण्यात येणारी इंजेक्शन विक्री करणाऱ्या दोन युवकांना पोलिसांनी गजाआड केले असून त्यांच्याकडून सुमारे सतरा हजार पाचशे रुपये किमतीच्या…

जग तंत्रज्ञानाच्या मागे तर सरकार कबरीच्या; आ. जयंत पाटील यांची टीका

महायुती सरकारने शंभर दिवसांचा कार्यकाळ पूर्ण केला. या दिवसांचा व्हिजन डॉक्युमेंट मांडू, असे सरकारने विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सांगितले होते. पण…

इस्लामपूर तहसील कार्यालयासमोर भाजपा पदाधिकाऱ्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न

इस्लामपूर शहरात अवैध व्यवसाय, चोरटी मद्य विक्री, जुगार सुरू असून या अवैध व्यवसायाला पोलीसांचा छुपा पाठिंंबा असल्याची तक्रार श्री. पाटील…

आष्टा येथे क्रीडांगणासाठी सेवाभावी संस्थेतर्फे सह्यांची मोहीम 

आष्टा शहरात क्रीडांगण व्हावे यासाठी बापूसो शिंदे सेवाभावी संस्थेच्या वतीने सोमवारी नागरिकांची सह्यांची स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. स्वाक्षरी मोहिमेला नागरिकांनी…

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट! आता विहीर आणि बोअरवेल नोंदणी करणे झाले सोपे – जाणून घ्या कसे?

शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी! आता विहीर आणि बोअरवेलची नोंदणी करण्यासाठी तलाठी कार्यालयाच्या फेऱ्यांची गरज नाही. सरकारने ई-पीक पाहणी अॅप आणि…

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! कृषी स्मार्ट प्रकल्पामुळे उत्पादन वाढीबरोबरच बाजारपेठेत संधीही वाढणार…!

शेतकऱ्यांना स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी वर्ल्ड बँकेने ‘बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण प्रकल्प योजना’ सुरू केली…